नागपुर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेद्वारे राज्यस्तरावर व्हॉलीबॉल स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. याकरिता नागपूर विभागीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहेड.ज्या खेळाडूचे वय 16 वर्षाखालील यांची जन्म तारिख 1 जानेवारी 2002 व 21 वर्षाखाली यांची जन्म तारिख 1 जानेवारी 1997 आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मथुरा स्पोर्टिंग क्लब विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथे उपस्थित राहण्याच्या सूचना नागपूर विभाग सचिव महाराष्ट्र व्हालीबॉल असोसिएशन चंद्रपूर यांच्या मार्फत करण्यात आले आहे. यासाठी कॉलेजचे किंवा शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट रहिवासी दाखला दहावीची हॉल टिकिट 4 पासपोर्ट साईज फोटो आणि रजिस्ट्रेशन फॉर्म व जिल्हा सचिव यांचा शिक्का व सही असलेला तसेच खेळाडू रजिस्ट्रेशन फॉर्म अचूक भरावे अन्यथा प्रवेश मिळणार नाही या दोन्ही गटातील निवड चाचणी परीक्षा 19/11/ 2017 ला आयोजित करण्यात आली. असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागपूर विभागीय सचिव श्री सुनिल आखाडे महाराष्ट्र व्होलीबॉल असोशिएशन यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
4 Best Personal Loan Tips to Save Big
-
Are you thinking of applying for a personal loan to fund an emergency
payment? You can get personal loans instantly with reliable providers
offering inst...
डेंग्यू, मलेरिया आजारांच्या विळख्यात अडकले मुंबईकर
-
सप्टेंबरमध्ये आढळले १२६१मलेरियाचे तर १४५६ डेंग्यूचे रुग्ण मुंबई : वाढत्या
मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडत असल्याचे चित्र शहरातील
रुग्णालयामध...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे.
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्
मानव-वन्यजीव संघर्षात महत्त्वाचा प्राणी हा बिबटे आहे. बिबट हा कुठलाही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीसलगत असलेल्या जंगल सदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता , घाण व उकिरडे असेल , तिथे या प्राण्यांची संख्या अधिक असते. अशाप्रकारचे गावे म्हणजे बिबट्याच्या अधिवासाचे पोषक असे वातावरण आहे. यामुळे बिबट्यासारखा प्राणी गावालगत वावरतो.. या गावातील कुत्र्यांची संख्या रोडावली की , मोकाट व मध्यम आकाराच्या पाळीव जनावरांना बिबट शिकार बनवितो. अशा परिस्थिती बिबट गावात येणे व शिकार करणे , अशा घटनांत वाढ होते. गावात व गावालगत बिबट्याचा वावर असल्यावर अगदी पहाटे शौचास जाणा - या गावक - यांवर या बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वाढते. यातूनच बिबट्याचा गावातील वाढलेला वावर म्हणजेच मवन्यजीव-मानव संघर्ष q कवा मबिबट-मानव संघर्ष होय. मानव-वन्यजीव संघर्ष: या प्रकारात गावक - यांचा गावालगतच्या जंगलात प्रवेश झाल्यानंतर वन्यप्राण्यांचे हल्ले होतात. जंगलात दैनंदिन गरज म्हणून सरपणासाठी जंगलात