काव्यशिल्प Digital Media: पोल्ट्री

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पोल्ट्री. Show all posts
Showing posts with label पोल्ट्री. Show all posts

Sunday, January 27, 2019

 पोल्ट्री फार्म से ४०० मुर्गीया ले भागे चोर

पोल्ट्री फार्म से ४०० मुर्गीया ले भागे चोर

 कोरबा/छत्तीसगड:


चोरो ने भुलसीडीह के एक पोल्ट्री फार्म में धावा बोलकर करीब ४०० मुर्गियों की चोरी कर ली।पोल्ट्री फार्म के मालिक ने जब मुर्गियों की गिनती की तो संख्या में कमी मिली। पुलिस मुर्गियों की तलाश कर रही है। हालांकि पुलिस को संदेह है कि मामले लेन-देन का भी हो सकता है। बताया जाता.

है कि सीएसईबी कॉलोनी में रहने वाले अर्जुन सिंह की भुलसीडीह में एक पोल्ट्री फार्म है। १२ जनवरी की सुबह अर्जुन पोल्ट्री फार्म पहुंचा। मुर्गियों की संख्या कम होने का संदेह हुआ। संचालक ने गिनती कराई। करीब ४०० मुर्गियां कम पाई गई। उसने चोरी की शिकायत रजगामार चौकी में दर्ज कराई है। इसमें बताया गया है कि पोल्ट्री फार्म में १४०० मुर्गियों का पालन किया गया था। गिनती में करीब ४०० मुर्गियां कम निकली है। पुलिस मामले की जांच कर रही है।

Saturday, January 26, 2019

पोल्ट्री फिडच्या किंमती आणखी भडकल्या;पोल्ट्री फार्मर्सची वाढली चिंता

पोल्ट्री फिडच्या किंमती आणखी भडकल्या;पोल्ट्री फार्मर्सची वाढली चिंता

पुणे/प्रतिनिधी:20 जानेवारी पासून वाढले 
  पोल्ट्री फिड कंपनीचे भाव 


आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्‍याला अळीने लक्ष्य केले.ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला आहे.याचा थेट परिणाम कुक्कुटपालन व डेअरी व्यवसायावर थेट परिणाम होत आहे. 
सोयाबीन आणि मक्याचे भाव वाढल्याने
 खाद्य विक्रीवर परिणाम
राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३८०० रुपयांपर्यंत गेले आहेत. इराणकडून वाढलेली मागणी, मक्याचे भडकलेले दर आणि मध्य प्रदेशात भावांतर भुगतान योजनेची सांगता यामुळे सोयाबीनचे दर वधारले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी ही योग्य दरपातळी आहे, किमान निम्मा माल या किमतीला विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रतिक्विंटल ३४०० रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली. परंतु नोव्हेंबरमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३१०० ते ३३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. दिवाळीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना मातीमोल भावात सोयाबीन विकावे लागले होते. ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या आशेने माल साठवून ठेवला, त्यांना याचा लाभ होणार आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्यामुळे इराणने भारताकडून वस्तुविनिमय पद्धतीनुसार तेलाच्या बदल्यात सोयापेंड, साखर, तांदूळ आदी शेतीमालाची खरेदी करण्याचे मान्य केले. त्याचा फायदा सोयाबीनला झाला. गेल्या तीन महिन्यांत इराणकडून सोयाबीनची मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच दुष्काळ आणि अमेरिकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे देशातील मका उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगाकडून सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यांत जमा करण्याची तरतूद असलेली भावांतर भुगतान योजना राबवली होती. त्यामुळे तिथे आवक प्रचंड वाढून भाव कोसळले. त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. या योजनेचे या आठवड्यात सूप वाजणार असून, त्यामुळे बाजारातील फुगवटा कमी होणार आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून राज्यात सोयाबीनच्या दरात उसळी आली आहे.



‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुकूल घडामोडी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी यामुळे सोयाबीनचे दर ३८०० रुपयांपर्यंत गेले आहेत. हंगाम संपेपर्यंत या दरात आणखी १०० ते २०० रुपयांची वाढ होऊ शकते, परंतु तोपर्यंत माल साठणवुकीचा खर्च आणि व्याज यांचे गणित केले तर आताच माल विकणे फायदेशीर ठरेल,'''' असे शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितले.
यंदा मराठवाडा-विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने ताण दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाच्या गरजेइतका पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील सोयाबीन उत्पादनात १३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा राज्यात ४३.८८ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता १० टक्के वाढल्याचे दिसून येते. यंदा पीक चांगले असले तरी सोयापेंडची मागणी व निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असल्याने दरात पडझड होण्याची शक्यता नाही. राज्य सरकारने ‘नाफेड''च्या माध्यमातून सुरू केलेल्या सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे. 

मागील हंगामात मक्‍याची एकट्या जळगाव जिल्ह्यात ७० हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. आवक मार्चपासून वाढली. ती जूनअखेरपर्यंत कायम होती. कमाल दर १२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले होते. परंतु यंदा खरिपातील मक्‍यास १७०० पर्यंत दर मिळाले. सद्यःस्थितीत जे दर आहेत, ते २००० रुपये प्रती क्विंटल पेक्षा जास्त झाल्याने आता पशुखाद्यचे म्हणजेच कुक्कुपालन व्यवसायात लागणाऱ्या पशुखाद्यचे भाव कमी होणार नाही कारण मार्चपर्यंत आवक वाढणार नाही.मागील हंगामाच्या तुलनेत या रब्बीमधील मक्‍याचे दर किमान २००० रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. जेव्हा मार्च अखेर भाव उतरणार नाही असे पक्के असल्याने पोल्ट्री फीडचे देखील भाव वाढणार नाही,त्याचे कारण पोल्ट्री फीड बनविण्यासाठी जास्तीत जास्त सोया आणि मका याचा वापर होतो.कच्चा मालाच्या किमती वाढत असल्याने याचा थेट परिणाम पोल्ट्री व्यवसाय आणि दुध डेअरी व्यवसायावर होणार असल्याने पोल्ट्री फार्मर्सची वाढली चिंता आणखीनच वाढली आहे. 

पोल्ट्री व्यवसायात कोंबड्या मोठ्या झाल्यावरचा विक्री भाव आणि संपूर्ण खाद्य,देखरेख,औषध,यावर केलेला खर्च हा पोल्ट्री व्यवसायिकांना परवडणारा नसल्याने पोल्ट्रीफार्मिंग बंद होण्याच्या स्थितीत आहेत.सध्या महाराष्ट्रात  कुक्कुटपाल पशुखाद्य बनवणारी न्युट्रीक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फार्मर्सची चिंता मात्र मिटलेली दिसत आहे. कारण या कंपनीच्या खाद्यची डिमांड गेल्या काही दिवसातच २००० टनहून अधिक वाढली आहे. कंपनीचे अधिकृत डीलर यशोधरा कामडी यांचेकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले, गेल्या काही दिवसात बाजारात जरी पशुखाद्य  बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असतील तरी मात्र  न्युट्रीक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या पशुखाद्याचा दर्जा घसरवला नाही,पहिले पासून आज परियंत आम्ही पोल्ट्री व्यवसायिकांना  एकाच प्रकारचे खाद्य पुरवीत आलो असल्याने फार्मर्स ५० रुपये अधिक रक्कम जादा दराने देऊन न्युट्रीक्राफ्ट कंपनीचेच फीड घेत आहेत,याचा दुसरा फायदा सांगतांना  कामडी म्हणाल्या संपूर्ण ब्याच विक्रीसाठी निघतांना फार्मर्सला संपूर्ण  लागणारा खर्च वगळता बऱ्यापैकी फायदा होतो. त्यामुळे आज आमच्या खाद्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
  
पोल्ट्री फार्मर हे वारंवार फीड कंपनीला नफा कमवायच्या मागे लागले आहेत व यातून डीलर जास्त नफा कमविणार असल्याचे आरोप करतात.मात्र या संपूर्ण प्रकारावरून पोल्ट्रीफीड का महाग झाले याचे कारण समजू लागले आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मर्सनी चांगल्या कंपनीचे खाद्य वापरावे व आपल्या उत्पन्नात वाढ करावी असे म्हटले.
संपर्क:९१७५९३७९२५ 

(सदर वृत्त हे सकाळ माध्यम समुहाच्या agrowon या वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.)

Thursday, January 17, 2019

मका-सोया महागला;पोल्ट्री फीडच्या दरात आणखी वाढ

मका-सोया महागला;पोल्ट्री फीडच्या दरात आणखी वाढ

20 जानेवारी पासून वाढणार सर्वच 
पोल्ट्री फिड कंपनीचे भाव 
नाशिक/प्रतिनिधी:
आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्‍याला अळीने लक्ष्य केले. ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

जून २०१७ मध्ये लष्करी अळीच्या नुकसानीची नोंद झाली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०१७ मध्ये ही अळी तांदूळवाडी (जि. सोलापूर) येथे आढळली. अळीच्या नुकसानीचा वेग यातून स्पष्ट होतो. विशेष म्हणजे, इंदापूर (जि. पुणे) येथील शेतकऱ्याच्या रब्बी मक्‍याचे या अळीने ७० टक्के नुकसान केले आहे. संसदेत सरकारने कर्नाटकमध्ये ८१ हजार, आंध्र प्रदेशात एक हजार ४३१, तेलंगणात एक हजार ७४०, तमिळनाडूत ३१५ हेक्‍टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याची माहिती दिली. पण महाराष्ट्रातील नुकसानीची पुसटसा उल्लेख झाला नसल्याने शेतकरी, अभ्यासकांत राज्य सरकार, कृषी विभागाच्या एकूण कार्यपद्धतीविषयी नाराजी पसरली आहे. महाराष्ट्रात लष्करी अळीने किती नुकसान केले, त्याची माहिती यंत्रणा-सरकारकडे आहे काय? असल्यास ती केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यात आली का, असे प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
पोल्ट्रीफीड
कमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 



महाराष्ट्रात दीड हजार हेक्‍टर क्षेत्र
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर महाराष्ट्रात दीड हजार हेक्‍टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाली. याच विभागाच्या संकेतस्थळावर गेल्या महिन्यातील उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ३०८ हेक्‍टर मक्‍याच्या, तर सोलापूर जिल्ह्यातील १२० हेक्‍टर ज्वारीवर अळीने डल्ला मारला. जळगावमधील १४८, सोलापूर ५०, बुलडाणा ११० हेक्‍टर मक्‍याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव जाणवला असून, २१ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना नियंत्रणासंबंधीची जनजागृती करण्यासाठी एसएमएस पाठविल्याचे संकेतस्थळावरील अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुळातच कर्नाटकमधील १३ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी ८१ हजार हेक्‍टर क्षेत्र लष्करीने बाधित केले असल्याने शेजारील महाराष्ट्रासाठी धोक्‍याची घंटा असल्याचे स्पष्ट होते.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

मका उत्पादनात २० टक्के घट
देशात खरिपात यंदा ७९ लाख हेक्‍टरवर मक्‍याची लागवड झाली. त्यापासून १५० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यात मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा या राज्यांचा हिस्सा अधिक असेल. शिवाय रब्बीमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामधील १६ लाख हेक्‍टरमधून ५० लाख टन उत्पादन अंदाजित आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात वीस टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता असल्याने कुक्‍कुटपालन उद्योगाला चढ्या भावाने मका खरेदी करावा लागतो. देवळ्यात एक हजार ६५०, सांगली एक हजार ७५०, इरोड (तमिळनाडू) येथे एक हजार ८५० रुपये क्विंटल, असा मक्‍याचा भाव राहिला.

कमोडिटी बाजार एक्पर्ट का मानना है कि सोयाबीन में निवेश का यह अच्छा समय है और एक महीने के अंदर इससे अच्छा मुनाफा हासिल किया जा सकता है. एक महीने में सोयाबीन का भाव 3840 रुपये तक पहुंच सकता है. इस समय 3713 का स्तर चल रहा है. एक महीने में 125 रुपये की तेजी दर्ज की जा सकती है. इसलिए एक महीने की खरीद के लिए सोयाबीन एक अच्छा सौदा साबित हो सकता है. कुछ एक्सपर्ट का कहना है कि 3950 तक सोयाबीन का भाव पहुंच सकता है. 

इसके अलावा सोयातेल की डिमांड में भी तेजी आई है, जिसके कारण सोयाबीन के दामों में तेजी देखने को मिलेगी.सोयाबीन 8 दिन में 200 रुपए बढ़ चुका है। व्यापारियों को उम्मीद है कि 19 जनवरी के बाद सोयाबीन में अच्छी तेजी आएगी। 3250 रुपए वाला सोयाबीन 3500 रुपए बिकने लगा है। डीओसी के सौदे सीमित होने से स्टॉक वाले आगे अच्छी तेजी नहीं मान रहे हैं। उज्जैन मंडी में 2-3 व्यापारी सोयाबीन ग्रेडिंग वाला खरीदकर बाहर की पार्टियों को भेज देते हैं। यह असली बीज का रूप ले लेता है। अनेक संस्थाएं बीज का व्यापार कर अच्छा लाभ भी कमा लेती हैं। बीज के दो बड़े व्यापारी जो खुद के प्लांट में सोयाबीन ग्रेडिंग कर महाराष्ट्र लाइनों पर भेज रहे हैं। मप्र राज्य कृषि विपणन बोर्ड का जांच अमला संभाग में भ्रमण कर रहा है। महाराष्ट्र लाइन पर सोयाबीन ग्रेडिंग वाला अधिक भेजा जा रहा है।

पोल्ट्री फार्मर हे वारंवार फीड कंपनीला नफा कमवायच्या मागे लागले आहेत व यातून डीलर जास्त नफा कमविणार असल्याचे आरोप करतात.मात्र या संपूर्ण प्रकारावरून पोल्ट्रीफीड का महाग झाले याचे कारण समजू लागले आहे. 
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 
मका-ज्वारी तिथं लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तांदूळवाडी (जि. सोलापूर) येथे मक्‍यावर, घोगाव (जि. सांगली) येथे उसावर आणि कागल (जि. कोल्हापूर) येथे ज्वारीवर या अळीची पहिली नोंद झाली. एखाद्या फवारणीत उसावर अळीचे नियंत्रण करणे शक्‍य आहे. मात्र, मका व ज्वारीवरील किडीच्या नियंत्रणासाठीची बाब गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे.
- डॉ. अकुंश चोरमुले, कीटकशास्त्रज्ञ

लष्करी अळीच्या झपाट्याने होणारा प्रादुर्भाव कसा रोखला जाणार? पुढच्या खरिपाचे काय, असे गंभीर प्रश्‍न तयार झाले आहेत. त्यादृष्टीने सरकार, यंत्रणा आणि विद्यापीठांनी शेतकऱ्यांना धीर द्यायला हवा.
- दीपक चव्हाण, कृषी अभ्यासक
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

स्त्रोत:सकाळ 
सदर वृत्त हे सकाळ वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.

Wednesday, January 16, 2019

बर्ड फ्लू के नाम से घबराये पोल्ट्री फार्मर्स;बर्ड फ्लू एक अफवा

बर्ड फ्लू के नाम से घबराये पोल्ट्री फार्मर्स;बर्ड फ्लू एक अफवा

बिक्रम में 3 हजार मुर्गियों के मरने की शिकायत के बाद जांच में पुष्टि
पटना जू के 26 सैंपल फिर भेजे गए भोपाल, जारी है दवा का छिड़काव

पटना/संवाददाता:
 राजधानी सहित बिक्रम से लिए गए मुर्गियों के नमूनों की जांच में बर्ड फ्लू का वायरस नहीं मिला, पिछले दिनों बिक्रम में 3 हजार मुर्गियों के मरने की शिकायत मिली थी, शिकायत के बाद पशु एवं मत्स्य संसाधन विभाग ने संजय गांधी जैविक उद्यान, केंद्रीय कुक्कुट प्रक्षेत्र, राजाबाजार के पोल्ट्री फार्म से मुर्गियों और अन्य पक्षियों के सैंपल जांच के लिए राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थान भोपाल भेजा था। संस्थान ने इन सभी नमूनों में एवियन इन्फ्लूएंजा (बर्ड फ्लू) के वायरस नहीं पाया। यह जानकारी सूचना व प्रसार के सहायक निदेशक डॉ. दिवाकर प्रसाद ने दी,

संजय गांधी जैविक उद्यान में एवियन इनफ्लूएंजा के प्रकोप के मद्देनजर मंगलवार को फिर 26 सैंपल हवाई जहाज से राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान भोपाल भेजा गया। माना जा रहा है कि इस रिपोर्ट में सबकुछ ठीक रहा तो जल्द ही पटना जू दर्शकों के लिए खोल दिया जाएगा,

चार-पांच दिनों में रिपोर्ट आ जाएगी, उसके बाद जल्द ही जू को आम दर्शकों के लिए खोलने की घोषणा होगी,इस बीच मंगलवार को उद्यान के जंतु प्रक्षेत्र में गैंडा केज, इंडियन गौर केज, हाथी केज व घड़ियाल केज के भीतरी व बाहरी भाग में चारो और संक्रमण खत्म करने के लिए दवा का छिड़काव किया गया। जू के डायरेक्टर ने बताया कि जो सैंपल भेजा गया है, उसकी रिपोर्ट की प्रतीक्षा की जा रही है। फिलहाल उद्यान के सभी अन्य पक्षी व जानवर स्वस्थ एवं सुरक्षित हैं.अगर बर्ड फ्लू डीटेक्त भी हो जाये तो पोल्ट्री फार्मर्स ने सतर्क रहनेकि आवश्यकता है,
(दैनिक भास्कर कि रिपोर्ट)
आ गया रिपोर्ट;बर्ड फ्लू नही मिला
संजय गांधी जैविक उद्यान (चिड़ियाघर) से राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थान, आनंदनगर (भोपाल) में भेजे गए सैंपल की रिपोर्ट मंगलवार की शाम आ गई। चिड़ियाघर में अब बर्ड फ्लू का असर नहीं है। 31 दिसंबर को 26 पक्षियों के ब्लड सैंपल, पानी और मिट्टी के सैंपल जांच को भेजे गए थे। तीसरा सैंपल 15 जनवरी को भोपाल भेजने की तिथि तय की गई है। इसमें भी बर्ड फ्लू का असर नहीं रहने पर उद्यान को खोलने की प्रक्रिया शुरू होगी।

25 दिसंबर से ही बंद चिड़ियाघर के 20 जनवरी के आसपास खुलने की संभावना है। 6 से 19 दिसंबर के बीच पटना जू में छह मोर की मौत हो गई थी। भोपाल से सैंपल जांच की रिपोर्ट आने पर 24 दिसंबर को देर शाम चिड़ियाघर में बर्ड फ्लू की पुष्टि हुई थी। इसके बाद उद्यान निदेशक अमित कुमार विदेश दौरे से बीच में लौट आए तथा 25 दिसंबर की सुबह से उद्यान के दोनों गेटों में ताला बंद करा दिए। सूचना रात में ही चस्पा दी गई कि अपरिहार्य कारणों से अनिश्चितकाल के लिए चिड़ियाघर बंद कर दिया गया है। चिड़ियाघर में अब तक सात मोर और एक फीजेंट की मौत हो चुकी है। विशेषज्ञों के निर्देशानुसार बर्ड फ्लू के वायरस को रोकने के लिए अभी भी बचाव कार्य चल रहा है। पशुपालन मंत्रालय सहित कई केंद्रीय टीमें भ्रमण कर स्थिति का जायजा ले चुकी हैं। उद्यान निदेशक अमित कुमार ने बताया कि विशेषज्ञों के दिए निर्देशों के अनुसार संक्रमणमुक्त बनाए रखने का नियमित रूप से कार्य चलते रहेगा।(जागरण)


बर्ड फ्लू के लिए इमेज परिणाम

Friday, January 04, 2019

कोंबड्यांसाठी २५ हजार ऑनलाइन अर्ज

कोंबड्यांसाठी २५ हजार ऑनलाइन अर्ज

कऱ्हाड - 
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे कुक्‍कुटपालन योजनेत कुक्‍कुटपक्ष्यांसाठी राज्यातून तब्बल २५ हजारांवर ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यामधील केवळ ७८८ लाभार्थ्यांना कुक्‍कुटपालनासाठी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून कुक्‍कुटपालनासाठी अनुदानावर कुक्‍कुटपक्ष्यांचे वाटप लाभार्थ्यांना केले जाते. हे वाटप अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण व ३३ टक्के महिला अशा वर्गवारीने केले जाते. एक हजार पक्षी पालनासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला या योजनेतील रकमेच्या ५० टक्के, तर राखीव प्रवर्गातील लाभार्थ्याला या योजनेच्या ७५ टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा;आधी वापरून बघा मग विश्वास करा
गेल्या काही वर्षांपासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, शासन त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करत नसल्याच्या तक्रारी आहेत. यंदा या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील ४९८, विशेष घटक योजनेमधून मागासवर्गीय २९० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत मागणीचा वाढलेली आकडेवारी लाखांच्या घरात पोचली आहे. सुमारे २५ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी कुक्‍कुटपालन योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्या तुलनेत मिळणारा लाभ हा हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. कुक्‍कुटपालन योजना अनुदानाचा लाभ देण्यासाठी या वर्षासाठी सर्वसाधारण गटासाठी ७११ लाभार्थ्यांसाठी सात कोटी ९९ लाख ८७ हजार ५०० रुपये, तर विशेष घटक योजनेतून ४१४ लाभार्थ्यांना सहा कोटी ९८ लाख ६२ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून ११२५ लाभार्थ्यांसाठी १४ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, सध्या ३० टक्के निधी कपात केल्याने दहा कोटी ४८ लाख ९५ हजार रुपये उपलब्ध होणार असून, त्यातून ३३७ लाभार्थी कमी झाले आहेत.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा;आधी वापरून बघा मग विश्वास करा 


सोडतही ऑनलाइनच! 
शासनाने यंदापासून कुक्‍कुटपालनासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात केली आहे. त्यात रेशनिंग कार्डावरील सर्वांचीच नावे भरावी लागत आहेत. त्यामुळे आता एका कुटुंबातील एकालाच अर्ज करता येत आहे. संबंधित दाखल झालेल्या अर्जांची सोडतही आता ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहे.

स्त्रोत:सकाळ 
आणि म्हणून मका महागला;अन पोल्ट्रीफीड झाले महाग

आणि म्हणून मका महागला;अन पोल्ट्रीफीड झाले महाग

नाशिक/प्रतिनिधी:
आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्‍याला अळीने लक्ष्य केले. ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

जून २०१७ मध्ये लष्करी अळीच्या नुकसानीची नोंद झाली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०१७ मध्ये ही अळी तांदूळवाडी (जि. सोलापूर) येथे आढळली. अळीच्या नुकसानीचा वेग यातून स्पष्ट होतो. विशेष म्हणजे, इंदापूर (जि. पुणे) येथील शेतकऱ्याच्या रब्बी मक्‍याचे या अळीने ७० टक्के नुकसान केले आहे. संसदेत सरकारने कर्नाटकमध्ये ८१ हजार, आंध्र प्रदेशात एक हजार ४३१, तेलंगणात एक हजार ७४०, तमिळनाडूत ३१५ हेक्‍टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याची माहिती दिली. पण महाराष्ट्रातील नुकसानीची पुसटसा उल्लेख झाला नसल्याने शेतकरी, अभ्यासकांत राज्य सरकार, कृषी विभागाच्या एकूण कार्यपद्धतीविषयी नाराजी पसरली आहे. महाराष्ट्रात लष्करी अळीने किती नुकसान केले, त्याची माहिती यंत्रणा-सरकारकडे आहे काय? असल्यास ती केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यात आली का, असे प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 


महाराष्ट्रात दीड हजार हेक्‍टर क्षेत्र
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर महाराष्ट्रात दीड हजार हेक्‍टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाली. याच विभागाच्या संकेतस्थळावर गेल्या महिन्यातील उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ३०८ हेक्‍टर मक्‍याच्या, तर सोलापूर जिल्ह्यातील १२० हेक्‍टर ज्वारीवर अळीने डल्ला मारला. जळगावमधील १४८, सोलापूर ५०, बुलडाणा ११० हेक्‍टर मक्‍याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव जाणवला असून, २१ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना नियंत्रणासंबंधीची जनजागृती करण्यासाठी एसएमएस पाठविल्याचे संकेतस्थळावरील अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुळातच कर्नाटकमधील १३ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी ८१ हजार हेक्‍टर क्षेत्र लष्करीने बाधित केले असल्याने शेजारील महाराष्ट्रासाठी धोक्‍याची घंटा असल्याचे स्पष्ट होते.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

मका उत्पादनात २० टक्के घट
देशात खरिपात यंदा ७९ लाख हेक्‍टरवर मक्‍याची लागवड झाली. त्यापासून १५० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यात मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा या राज्यांचा हिस्सा अधिक असेल. शिवाय रब्बीमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामधील १६ लाख हेक्‍टरमधून ५० लाख टन उत्पादन अंदाजित आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात वीस टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता असल्याने कुक्‍कुटपालन उद्योगाला चढ्या भावाने मका खरेदी करावा लागतो. देवळ्यात एक हजार ६५०, सांगली एक हजार ७५०, इरोड (तमिळनाडू) येथे एक हजार ८५० रुपये क्विंटल, असा मक्‍याचा भाव राहिला.

पोल्ट्री फार्मर हे वारंवार फीड कंपनीला नफा कमवायच्या मागे लागले आहेत व यातून डीलर जास्त नफा कमविणार असल्याचे आरोप करतात.मात्र या संपूर्ण प्रकारावरून पोल्ट्रीफीड का महाग झाले याचे कारण समजू लागले आहे. 
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 
मका-ज्वारी तिथं लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तांदूळवाडी (जि. सोलापूर) येथे मक्‍यावर, घोगाव (जि. सांगली) येथे उसावर आणि कागल (जि. कोल्हापूर) येथे ज्वारीवर या अळीची पहिली नोंद झाली. एखाद्या फवारणीत उसावर अळीचे नियंत्रण करणे शक्‍य आहे. मात्र, मका व ज्वारीवरील किडीच्या नियंत्रणासाठीची बाब गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे.
- डॉ. अकुंश चोरमुले, कीटकशास्त्रज्ञ

लष्करी अळीच्या झपाट्याने होणारा प्रादुर्भाव कसा रोखला जाणार? पुढच्या खरिपाचे काय, असे गंभीर प्रश्‍न तयार झाले आहेत. त्यादृष्टीने सरकार, यंत्रणा आणि विद्यापीठांनी शेतकऱ्यांना धीर द्यायला हवा.
- दीपक चव्हाण, कृषी अभ्यासक
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

स्त्रोत:सकाळ 
सदर वृत्त हे सकाळ वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.