সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, March 27, 2012

बाबांच्या स्ृतिदिनी ङङ्गभारत जोडो'च्या पुनरुज्जीविताची आदरांजली
अभियानाच्या रौप्य होत्सवी वर्षात जुन्या सहकार्‍यांचा निर्णय
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. १२ : राष्ट्रीय एकात्ता, देशाची अखंडता आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी ज्येष्ठ साजसेवक बाबा आटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या ङङ्गभारत जोडो' अभियानाला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आता बाबा नाहीत. ात्र बाबांनी चेतविलेली एकात्तेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या सोबत खाांला खाां लावून अभियानाचे वारकरी झालेल्या कार्यकर्त्यांनी रौप्य होत्सवी वर्षात ङङ्गभारत जोडो'ला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जवळपास दीडशे अभियानार्थी आनंदवनात एकत्र आले आणि बाबांच्या स्ृतिदिनी श्रद्धांजली म्हणून या अभियानाच्या पुढील वाटचालीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. याचे ुख्य केंद्र आनंदवन राहणार असून, देशातील प्रत्येक राज्यात त्याच्या शाखा स्थापन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साजसेवक बाबा आटे यांनी देशातील तरुणाईला सोबत घेऊन ङङ्गहाथ लगे नर्िाण े, नही ारने, नही ांगणे, जोडो भारत, जोडो भारत' अशा घोषणा देत राष्ट्रीय एकात्तेसाठी ङङ्गभारत जोडो' अभियान राबविले. भारत जोडो अभियान दोन टप्प्यात होते. २४ डिसेंबर १९८५ ते नऊ एप्रिल १९८६ पर्यंत कन्याकुारी ते काश्रि असा या अभियानाचा प्रवास होता. यात १३ राज्यांतून १०८ दिवसांत पाच हजार ४२ किलोीटरचा प्रवास करण्यात आला. दुसर्‍या टप्पात एक नोव्हेंबर १९८८ ते २६ ार्च १९८९ पर्यंत अरुणाचल ते ओखा (गुजरात) पर्यंत १५ राज्यातून सात हजार ५४६ किलोीटर अंतर १४८ दिवसांत पार करण्यात आले. यात १२२ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. या अभियानात सहभागी दीडशे कार्यकर्ते २५ वर्षांनी प्रथच आनंदनावत स्नेहलिनाच्या नित्तिाने एकत्रित आले होते. आता यातील बरेचजण साठी-पन्नाशीकडे झुकलेले आहेत. ात्र त्यांच्या उत्साह आणि बाबांवरील प्रोत तिळात्रही ङ्खरक पडलेला नाही. बाबांच्या स्ृतीदिनाचे औचित्य साधून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही ंडळी येथे आली होती.

Monday, March 26, 2012

कवी ग्रेस

कवी ग्रेस

कवी ग्रेस (वय ७३) यांचे कर्करोगाने सोमवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नागपूरला येथे इंग्रजी विषयाचे प्रा. त्याचबरोबर सौंदर्यशास्त्र हा विषय त्यांनी शिकवला. सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो कर्करोग बरा झाला. परंतु काही महिन्यांपूर्वी कर्करोग त्यांच्या पोटात पसरल्याचे लक्षात आले. सुमारे सहा महिने मंगेशकर रुग्णालयात ते उपचार घेत होते. 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे पुस्तक नुकतेच मंगेशकर रुग्णालयात प्रकाशित झाले. त्यांनी ई-मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. या दोन कार्यक्रमांच्या वेळी पुण्यातील काव्यप्रेमींची त्यांची शेवटची भेट ठरली. त्यांच्या 'वाऱ्याने हलते रान' या ललित लेखाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तो स्वीकारण्यासाठी ते दिल्लीलाही जाऊन आले होते.
अत्यंत मनस्वी आणि आत्ममग्न कवी असल्याने त्यांनी कधीच कुठल्याही काव्यसंमेलनाला जाणे पसंत केले नाही. 'संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९६७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर 'राजपुत्र आणि डार्लिंग', 'चंद्र माधवीचे प्रदेश', 'सांध्यपर्वातील वैष्णवी', 'सांजभयाच्या साजणी' हे काव्यसंग्रह काव्यप्रेमींना आवडत गेले.
कवी ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
आशयघन कवितेने गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर गारुड करणारे ज्येष्ठ कवी ग्रेस ऊर्फ माणिक गोडघाटे यांना यंदाचा (2011) साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला. "वाऱ्याने हलते रान' या त्यांच्या ललितबंध संग्रहाला हा सन्मान लाभला आहे.
देशभरातील 22 साहित्यिकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून, त्यात ग्रेस हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत.

त्यांच्याशिवाय कोकणीतील "प्रक्रितीचो पास' या काव्यसंग्रहासाठी मेल्विन रॉड्रिग्ज, इंग्लिशमधील "इंडिया आफ्टर गांधी' या साहित्यकृतीसाठी रामचंद्र गुहा यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
"संध्याकाळच्या कविता', "राजपुत्र आणि डार्लिंग', "सांध्यपर्वातील वैष्णवी', "चंद्रमाधवीचे प्रदेश', "सांजभयाच्या साजणी' हे काव्यसंग्रह; तसेच "चर्चबेल', "मितवा', "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', "मृगजळाचे बांधकाम', "वाऱ्याने हलते रान,' "कावळे उडाले स्वामी' हे ग्रेस यांचे ललितबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.

गेली 45 वर्षे अखंड काव्यसाधना करणारे ग्रेस यांच्या शब्दकळेने ज्याला मोहित केले नाही, असा काव्यरसिक विरळा. "ती गेली तेव्हा रिमझिम...', "पाऊस कधीचा पडतो...,' "घर थकलेले संन्यासी'पासून ते "भय इथले संपत नाही'पर्यंतच्या त्यांच्या अनेकानेक गीतांनी मराठी माणसावर गारुड केलेले आहे. अनोख्या प्रतिमा, वेगळी प्रतीके यांची अद्भुत गुंफण करीत, नाद-लयीची पैंजणे लेऊन येणारी ग्रेस यांची कविता आशयाच्या, अर्थांच्या अशा काही विजांचा साक्षात्कार घडवते की थक्क होऊन जावे. ग्रेस यांचे ललितलेखनही तेवढेच भावगर्भ आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या "पाच पुतळे'सारख्या कवितेतून डोकावणाऱ्या जातिव्यवस्थेच्या शोकांतिकेबाबत त्यांना थेट सवाल करणाऱ्या ग्रेस यांचे "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे' आणि "कावळे उडाले स्वामी' यांसारखे ललितबंध संग्रह गाजले आहेत.
"संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह "नवे कवी ः नवी कविता' या मालिकेंतर्गत 1967 मध्ये "पॉप्युलर प्रकाशना'तर्फे प्रकाशित झाला. समकालीन कवितेपेक्षा आपली कविता वेगळी आहे, हे ग्रेस यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहाने दाखवून दिले. जगण्याच्या व्यामिश्रतेला कवेत घेणारी त्यांची कविता वास्तव, स्वप्न, जाणीव-नेणीव यांची सरमिसळ ग्रेस यांच्या काव्यात आढळते. ईश्वर, मृत्यूचे आकर्षण, भय आदी ही त्यांच्या समग्र लेखनाची आशयसूत्रे म्हणता येतील. नेणिवेतल्या निसर्गप्रतिमा, बालपणाशी आणि आईशी निगडित असलेले व्यक्तिगत भावविश्व यांचे हळुवार शब्दचित्र ग्रेस यांनी मोठ्या कुशलतेने त्यांच्या तरल-तलम कवितांमधून रेखाटले आहे.

Monday, March 19, 2012

प्रभाग रचना

प्रभाग रचना

प्रभाग रचना


--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 1 देवई गोविदपुर तुकुम एकूण : ९२१८

अ.जा. : ७५७

अ.ज. : १०७३ एस. टी. वक्सशॉप, मातोश्री मंगल कार्यालय, महेश नगर

--------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 2

तुकुम तलाव एकूण : ८५५४
अ.जा. : १२१३
अ.ज. : ८१७ खत्री महाविद्यालय, अय्यप्पा मंदिर, तुकुम तलाव, जलशुध्दीकरण यंत्र, गुरुव्दारा ---
-------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 3

विवेक नगर एकूण : ८०१९

अ.जा. : ७६६

अ.ज. : ७९४ राममंदिर, माऊंट कान्वेंट, गोपाल नगर, देवई गोविदपुर तुकुम शाळा ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 4

स्त्रीनगर एकूण : ९२१०

अ.जा. : १३४२

अ.ज. : ५१४ शास्त्रीनगर लेआऊट, राधिका सभागृह, दिनदयाल नगर, रेजर्स कॉलेज, नेहरु नगर ---
--------------------------------------------------------------------------------


प्रभाग क्र. 5

एम.ई.एल. एकूण : ८०१४

अ.जा. : ७५०

अ.ज. : ८६४ एम.ई.एल. फॅक्ट्री, कष्ण नगर, म.न.पा. समाजमंदिर ---

--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 6

इंदिरा नगर एकूण : ८०७४

अ.जा. : ११७४

अ.ज. : ६०७ इंदिरा नगर, प्रियदर्शनी इंदिरा गांधी म.न.पा. शाळा, म.न.पा. आरोग्य केंद्र ---
--------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 7

म्प एकूण : ८४३६

अ.जा. : ९६२

अ.ज. : ६२७ राजीव गांधी महाविद्यालय, पाण्याची टाकी, डब्ल्यु.सि.एल. पंखा ---

--------------------------------------------------------------------------------


प्रभाग क्र. 8

इंडस्ट्रीयल इस्टेट एकूण : ---

इंडस्ट्रीयल इस्टेट, एम.एस.ई.बी. सब स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय देध डेअरी ---

--------------------------------------------------------------------------------


प्रभाग क्र. 9
हनुमान नगर एकूण : ९०७०
अ.जा. : ९६५
अ.ज. : १२१६ पोलीस लाईन, पोलीस सभागृह, अॅडलॅब्स टॉकीज, ख्रिश्चन हॉस्पीटल ---

--------------------------------------------------------------------------------


प्रभाग क्र. 10
वडगाव एकूण : ९४६५
अ.जा. : ८४०
अ.ज. : ७११ वडगाव, गजानन महाराज मंदिर, साईबाबा मंदिर, जनता कॉलेज, हॉटेल ट्रायस्टार ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 11
नगीनाबाग एकूण : ८५७०
अ.जा. : १४७४
अ.ज. : ४७९ जिल्हा स्टेडीयम, कषी उत्पन्न बाजार समिती, जगन्नाथ बाबा नगर, सिस्टर कॉलरी, स्वावलंबी नगर ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 12

सिव्हील एकूण : ९२००

अ.जा. : १००७

अ.ज. : ४४७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, बसस्टँड, चांदा क्लब, पाण्याची टाकी ---

--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 13
जटपुरा एकूण : ९११९
अ.जा. : १४४८
अ.ज. : २६८ दवा बाजार, महाडोळे लेआऊट, वेटरनरी हॉस्पीटल ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 14
घुटकाळा एकूण : ८६५५
अ.जा. : ३०७३
अ.ज. : ३४२ घुटकाळा तलाव, ख्रिश्चन कॉलनी, चंद्रपूर समाचार कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा --------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 15
हॉस्पीटल एकूण : ९०८०
अ.जा. : ७५१
अ.ज. : ९७८ जिल्हा सामान्य रुग्णालय, सपना टॉकिज, कंजर मोहल्ला, शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, गंज मार्केट ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 16
रैय्यतवारी कॉलरी एकूण : ७९०२
अ.जा. : २५००
अ.ज. : ६०९ रय्यतवारी कॉलरी, इराणी मोहल्ला, सावरकर नगर, महानगरपालिका प्राथमिक शाळा, महानगरपालिका आरोग्य केंद्र ---

--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 17
कामगार झोपडपट्टी एकूण : ८०५०
अ.जा. : १८९२
अ.ज. : ६६४ कामगार झोपडपट्टी, डि.आर.सी. हेल्थ क्लब ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 18
अष्टभुजा एकूण : ८१२०
अ.जा. : २१२८
अ.ज. : ५९७ अष्टभुजा मंदिर, महाकाली कॉलरी, महाकाली कॉलरी महाव्यवस्थापक कार्यालय, वे.को.ली. कॅन्टीन ---
--------------------------------------------------------------------------------


अंचलेश्वर एकूण : ९१५२

अ.जा. : १३६१

अ.ज. : २३७६ बगड खिडकी, ताडबन, शुक्ला बिल्डींग, डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा ---
-------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 20

भानापेठ एकूण : ८८८२

अ.जा. : ४५५

अ.ज. : २५२४ रामाळा तलाव, सरदार पटेल कॉलेज, मोहता फ्लॅट ---

--------------------------------------------------------------------------------


प्रभाग क्र. 21
एकोरी एकूण : ८४३३
अ.जा. : ११५६
अ.ज. : १८५ श्री टॉकीज, बँक ऑफ इंडिया, फिश मार्केट, जयंत टॉकिज, समस्कल दर्गा, एकोरी मंदिर ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 22
रहमतनगर एकूण : ८५१५
अ.जा. : १९९३
अ.ज. : २०८ रहमत नगर, मातंग मोहल्ला, आंबेकर लेआऊट, राज मंगल कार्यालय, नेहरु शाळा ---
--------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 23
बिनबा एकूण : ९२३०
अ.जा. : ३६०
अ.ज. : २८१ जैन भवन, बोहरा मस्जिद, गोपालपुरी, बालाजी मंदिर ---
-------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 24
विठ्ठल मंदिर एकूण : ९३०३
अ.जा. : १८५
अ.ज. : २२८ विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, हिवरपुरी, डॉ. रविद्रनाथ टागौर प्राथमिक शाळा ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 25
बाजार एकूण : ८१०४
अ.जा. : ७६१
अ.ज. : २७५ गोल बाजार, कारागृह, कोनेरी तलाव, सन्मित्र कॉन्व्हेंट, ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 26
पठाणपुरा एकूण : ९००८
अ.जा. : ५५४
अ.ज. : ८०७ पठाणपुरा व्यायाम शाळा, जोडदेऊळ, झाकिर हुसैन प्राथमिक शाळा, लोकमान्य टिळक कन्या शाळा ---
--------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 27
माँ तुळजा भवानी एकूण : ९१७१
अ.जा. : १४५३
अ.ज. : ७९८ माँ तुळजा भवानी मंदिर, भंगाराम एरिया, एकता क्रिडा मंडळ, बंगाली प्रांतिक शाळा, एम.एस.ई.बी. कार्यालय ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 28
महाकाली मंदिर एकूण : ---
अ.जा. : ---
अ.ज. : --- महाकाली मंदिर, सुपर मार्केट, गौतम नगर, महाविर नगर ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 29
गौरी तलाव एकूण : ८४७३
अ.जा. : ३६०३
अ.ज. : ६०३ गौरी तलाव, महादेव मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकूण : ९१८९
अ.जा. : २४९०
अ.ज. : ९८५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नॉर्मल स्कुल, हिग्लाज भवानी मंदिर, टॉवर टेकडी, ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 31
बाबुपेठ एकूण : ९०९०
अ.जा. : ८६०
अ.ज. : १४१३ महर्षी कर्वे प्राथमिक शाळा, मनपा आरोग्य केंद्र, बुरड मोहल्ला ---
--------------------------------------------------------------------------------
प्रभाग क्र. 32
मातानगर एकूण : ९३१६
अ.जा. : २५९७
अ.ज. : ७३६ मातानगर, जमनजेट्टी शहा दर्गा, वे.को.ली. एरिया हॉस्पीटल, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय ---
--------------------------------------------------------------------------------

प्रभाग क्र. 33
हिदुस्थान लालपेठ एकूण : ९४०६
अ.जा. : २६८८
अ.ज. : --- हिदुस्थान लालपेठ कॉलरी, जगम वस्ती, शासकीय गोडाऊन, महानगरपालिका तेलगु १०१५शाळा ---
--------------------------------------------------------------------------------


Monday, March 12, 2012

कुष्ठरोग्यांच्या मातीत अद्रकाची शेती

कुष्ठरोग्यांच्या मातीत अद्रकाची शेती


-देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर- कुष्ठरोग्यांना विविध प्रयोगशील उद्योगातून जगण्याचा मार्ग दाखविणारे ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवनात शेती हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. यंदा भात, सोयाबीन आणि कापूस या पारंपरिक पिकांमध्ये गुरफटलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना वरदान ठरावा, असा "अद्रका'च्या शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन आणि कापूस या तीन मुख्य पिकांपलीकडे शेती केलेली नाही. निसर्गावर अवलंबून असलेल्या या पिकांमुळे अनेकदा शेतकऱ्यांना नैसर्गिक अवकृपेला सामोरे जावे लागते. तरीही येथील शेतकरी त्याच पिकांची लागवड करतात. या परंपरेला फाटा देत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी अद्रकाची शेती करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार, आनंदवनचे कृषी विभागप्रमुख रामकृष्ण साटोणे यांनी काही सहकाऱ्यांसोबत साताऱ्याला जाऊन अद्रकाच्या शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर मागील जुलैमध्ये याचा प्रयोग सुरू झाला. 10 एकर शेतीवर एक-एक फुटावर अद्रकाची गाठ जमिनीत पेरण्यात आली. योग्य काळजी घेतल्यानंतर चालू मार्च महिन्यात अद्रकाचे पीक आले आहे. जमिनीची नांगरणी करून जमिनीत दडलेल्या या अद्रकाची आता काढणी होत आहे. पहिल्याच वर्षी दहा एकरांत भरघोस पीक निघाले आहे.



अद्रकाच्या शेतीसाठी मंत्र

आल्याच्या पिकासाठी माती भुसभुशीत हवी. रेताळ जमीन असेल, तर अधिक उत्तम. कमी पाण्यातही ठिबक सिंचनाद्वारे हे पीक घेता येऊ शकते. याशिवाय खर्चाच्या तुलनेत फायदा अधिक असल्याने शेतकऱ्यांसाठी ही शेती फायद्याचीच आहे. या पिकासाठी प्रतिएकरी लागवड खर्च 35 ते 45 हजार एवढा आहे. मात्र, त्या तुलनेत मिळणारा फायदा हा एक लाखापर्यंतचा आहे. एकरी सुमारे 70 ते 90 क्विंटल एवढे उत्पादन होते.



अद्रक पिकासाठी आनंदवनने रासायनिक खतांचा वापर केला. शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे असे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांनी ते घ्यावे.





- रामकृष्ण साटोणे, शेती विभागप्रमुख, आनंदवन, (जि. चंद्रपूर)



या पिकावर किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याने साठवणुकीसाठीही योग्य आहे. सुंठ म्हणूनही त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. अद्रकाची मागणी मोठी असल्याने शेतकऱ्यांनी एकदा या पिकाचा अनुभव घेतल्यास फायदा होईल. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बियाणेही उपलब्ध करू.


- प्र. अ. शास्त्रकार, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा (जि. चंद्रपूर)


http://shetimati,blogspot.com/

Monday, March 05, 2012

जि. प. सदस्य

जि. प. सदस्य

जि. प. सदस्य

गिता नन्नावरे-काँग्रेस
पार्वता धवने- युवाशक्ती
अलका लोणकर- भाजप
शालूताई येरणे- युवाशक्ती
गिता लिंगायात-युवाशक्ती
गुणवंत कारेकार- युवाशक्ती
वनिता गुरपुडे- काँग्रेस
लिला पेन्दा-भाजप
ईश्वर मेश्राम -युवाशक्ती
पदम कामडी-काँग्रेस
सतिश वारजुकर-काँग्रेस
पुष्पलता बोराडे-काँग्रेस
राजेश कांबळे-काँग्रेस
भावना इरपाते- काँग्रेस
योगिता चौधरी- काँग्रेस
वर्षा सुरपाम-भाजप
नागराज गेडाम -भाजप
कल्पना राजेंद्र बोरकर-भाजप
अरुणा गभणे काँग्रेस
देवकन्या चौधरी-काँग्रेस
अर्चना जिवतोडे-भाजप
अमृता सूर- मनसे
विजय वानखेडे-भाजप
नितीन मत्ते- शिवसेना
ज्योती जयस्वाल-काँग्रेस
विजय देवतळे- काँग्रेस
दीपक गायकवाड- राष्ट्रवादी
शांतारा चौखे- भाजप
सुरेखा पाटील- भाजप
देवराव भोंगळे- भाजप
ब्रिजभूषण पाझारे- भाजप
रिमा खनके- भाजप
चित्रा डांगे- काँग्रेस
संध्या गुरुनुले- भाजप
विनोद अहिरकर-काँग्रेस
वर्षा परचाके- भाजप
यशवंत ताडाम -राष्ट्रवादी
दिनेश चिटनुरवार- काँग्रेस
संदीप गड्डमवार-राष्ट्रवादी काँग्रेस
वैशाली कुकडे- भाजप
संगिता भोंगळे- काँग्रेस
अलका आत्राम -भाजप
संदीप करपे- भाजप
अमर बोडलावार-राष्ट्रवादी
संतोष कुमरे- भाजप
रामभाऊ टोंगे- काँग्रेस
चंद्रकांत गुरु-राष्ट्रवादी
निळकंठ कोरांगे- शेत. संघटना
सरोज मुनोत- काँग्रेस
अरुण निमजे-राष्ट्रवादी
उत्तराव पेचे- काँग्रेस
पंकज पवार- राष्ट्रवादी
सुजाता भगत- बसप
सरिता कुडे- शिवसेना
अविनाश जाधव-काँग्रेस
भिराव पुसा- स्व.भा.प.
नानाजी आडे- काँग्रेस

Thursday, March 01, 2012

Baba Amte: Anandwan: Unfinished Agenda

Baba Amte: Anandwan: Unfinished Agenda

Baba Amte: Anandwan: Unfinished Agenda
I, Dr. Vikas Amte, serve as the Chief Functionary of Maharogi Sewa Samiti (MSS), an institution started by my father Baba Amte humanitarian and peace activist  in 1949.
Greetings from Anandwan's less fortunate brethren. Thanks a lot for your participation in d 'Common Cause' espoused by our Institution. We request if you can possibly forward this appeal to ur friends, family members, Social feeds, Facebook, google+ etc. I would ever remain grateful to U all. Let there be concerted effort by all d concerned friends for d 'Common Cause'.
Let there be sufficiency for all before superfluity for few.   Anandwan, is a 'Sanctuary' of LOVE for the leprosy affected and other underprivileged. Anandwan - the dream project of the Baba- was started with the objective of treating, training and rehabilitating socially outcast leprosy patients.

I feel extremely proud to inform you that by the end of last year, our organisation had helped 2.3 million marginalised people through its constructive programs. Anandwan today shelters over 2100 differently-abled people  (leprosy patients, hearing and speech impaired, visually challenged,  orthopedically challenged, orphans, senior  citizens and socio-economically backward people) and not only provides  with basic necessities, but also encourages education and vocational training  to help them regain their self-esteem and lead a dignified life.  Today, after 62 years of hard work,  the leprosy survivors and social rejects are socially independent and live off the land, have set world standards for rehabilitation and coordinated some of India's most daring and prominent ecological and social programs.

MSS has always stressed on being self-reliant and all the expenses associated with treatment, training and rehabilitation of the inmates had been met through the income generated by various in-house production units, agriculture produce and the contributions from well-wishers. However, today, despite all their efforts to be self-sustaining, MSS is unable to achieve its goal due to ever-increasing inflow of marginalised people from various corners of the country who want to seek solace at MSS.

Hence, in order to achieve stability for its activities, MSS is striving to create a Constructive Social Capital of Rs. 55 CRORES. The interest received on this fund will not only ensure adequate financial security, stability and progress of the various projects of MSS but also help expand the reach of its activities across a much larger cross-section of the society.

Contributions to the initial 27.5 CRORES out of 55 CRORES are 100% exempt from Income Tax u/s 35AC/80GGA (2)(b)(b) of the Income Tax Act, 1961. But this sanction is valid only till 31st March 2012 and won't get renewed as the Direct Tax Code or the New Income Tax Act will come into force from 1 April 2012 and from then on there will be no such Income Tax benefits available to the donors.

I, therefore, most hopefully, appeal to interested associates to kindly lend a helping hand to this project as generously as possible and establish a ‘Pain-Friendship’ with the Loneliest- the Last and the Least on this planet.

You may courier the cheques/ DD drawn in favour of “Maharogi  Sewa Samiti, Warora” to the  address below along with the your contact details-  full name, complete address and PAN number (through registered post or DTDC Courier only).

Secretary, Maharogi Sewa Samiti, Warora
At-Post:  Anandwan, Tahsil: Warora, District:  Chandrapur,
Pin – 442907, Maharashtra State, India
(07176) 282034; 9011094623, 9922550006, 9822465834

You can also contribute through the online gateway-
SB A/c Name: Maharogi Sewa Samiti, Warora; SB  A/c No.: 20255728439; Name of Bank: Bank of Maharashtra, Branch:   Anandwan, IFSC: MAHB0000792

Please note that receipt of your contribution will be dispatched to your given address within a month. Contributions made towards initial 27.5 crores are 100% exempt from Income Tax under Section 35AC /  80GGA(2)(b)(b).

What else you can do for us:
1. Circulate this appeal to your email database, society members and company associates under your cover letter
2. Organise small talks or focussed group discussions in your society/ company/ family to discuss the matter
3. Write to your Corporate Social Responsibility Department of your company for an association

For queries, do feel free to contact MSS at vikasamte@anandwan.in.

I am confident that your help will help us to help the people to help themselves.

I cordially invite you to visit Anandwan, our Paradise of, for and by the underprivileged.

Warmest regards,


(Dr. Vikas Amte)
Secretary
Maharogi Sewa Samiti, Warora
Cell: 9822466734