‘श्री गणेश पूजा आणि आरती’ (Ganesh Puja and Aarti) या ‘अँड्रॉईड अॅप’चे लोकार्पण नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हे अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अॅपमध्ये ‘श्री गणेश पूजाविधी कसा करावा ?’, ‘आरतीसंग्रह आणि नामजप (ऑडिओसहित)’, ‘श्री गणपति अथर्वशीर्ष (ऑडिओसहित)’, तसेच ‘गणपतीची उपासना आणि त्या संदर्भातील धार्मिक कृती करण्याच्या शास्त्रीय पद्धत, त्यामागील कारणे आणि त्यांचे लाभ’ यांविषयीची माहिती दिली आहे. ‘प्रत्येक व्यक्ती ईश्वरप्राप्तीसाठी करत असलेले प्रयत्न अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून व्हावेत आणि त्यांची फलप्राप्ती व्हावी’, हा दृष्टीकोन ‘गणेश पूजा आणि आरती’ या अॅपद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः योग्य पद्धतीने धर्माचरण करण्यासाठी आणि समाजातही धर्मप्रसार व्हावा, यासाठी गणेशभक्तांनी हे अॅप डाऊनलोड करावे आणि आपले मित्र, तसेच आप्तेष्टांनाही ‘शेअर’ करावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. (याची लिंक पुढे दिली आहे.)
यांसह ‘श्री गणपति’ (४ भाग), ‘आरतीसंग्रह’, ‘श्री गणेश पूजाविधी’, ‘श्री गणेश अथर्वशीर्ष व संकटनाशनस्तोत्र (अर्थासह)’, ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार कशी असावी ?’ आदी ग्रंथ आणि लघुग्रंथ, तसेच श्री गणेशाचे सात्त्विक चित्र आणि सात्त्विक नामपट्ट्या उपलब्ध सनातन संस्थेने निर्मिल्या आहेत. या सर्व उत्पादनांसाठी नजिकच्या सनातनच्या विक्री केंद्राला किंवा SanatanShop.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २३ जानेवारी २०२६
-
पंचांग आज मिती माघ शुद्ध पंचमी शके १९४७ .चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग
परिघ चंद्र राशी कुंभ ०८.३४ पर्यंत नंतर मीन भारतीय सौर माघ ३ शके १९४७.
शुक्रवार ...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...
मानव-वन्यजीव संघर्षात महत्त्वाचा प्राणी हा बिबटे आहे. बिबट हा कुठलाही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीसलगत असलेल्या जंगल सदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता , घाण व उकिरडे असेल , तिथे या प्राण्यांची संख्या अधिक असते. अशाप्रकारचे गावे म्हणजे बिबट्याच्या अधिवासाचे पोषक असे वातावरण आहे. यामुळे बिबट्यासारखा प्राणी गावालगत वावरतो.. या गावातील कुत्र्यांची संख्या रोडावली की , मोकाट व मध्यम आकाराच्या पाळीव जनावरांना बिबट शिकार बनवितो. अशा परिस्थिती बिबट गावात येणे व शिकार करणे , अशा घटनांत वाढ होते. गावात व गावालगत बिबट्याचा वावर असल्यावर अगदी पहाटे शौचास जाणा - या गावक - यांवर या बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वाढते. यातूनच बिबट्याचा गावातील वाढलेला वावर म्हणजेच मवन्यजीव-मानव संघर्ष q कवा मबिबट-मानव संघर्ष होय. मानव-वन्यजीव संघर्ष: या प्रकारात गावक - यांचा गावालगतच्या जंग...