नगर परिषद चिमूर यांचे दुर्लक्ष नगर परिषदेवर महिलांचा धड़क मोर्चा
चिमूर/ तालुका प्रतिनिधी:
चिमूर नगर परिषद मध्ये येत असलेल्या नवीन वस्ती पिंपळनेरी प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या ६ वर्षे पासून पिण्याच्या पाण्याचा नाहक त्रास जनतेला होत असून या संबंधित कित्येक वेळा नगर सेवकाशी तोंडी तक्रारी केल्या व नगर परिषद येथे लेखी तक्रारी महिला पुरुष यांच्या स्वाक्षरी दिल्या गेल्या असून या पाण्याच्या समस्या अजून पर्यत सोडविण्याचा प्रयत्न नगर परिषद करीत नसून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिन्यातून एकदा टँकर येत असून समस्त नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही व या ठिकाणी असलेली सार्वजनिक विहीर हि जुन्या काळातील असून ती ५ वर्षयागोदार खसली असून या विहिरीतील गाळ उपसून पक्या दर्जाचे काम करून देण्यात यावे याकरिता अगोदर ग्रामपंचायत मध्ये अनेक तक्रारी व ग्रामसभेत चर्चा करण्यात आल्या परंतु सरपंच व सचिव यांनी कुठलाही तोडगा या विषयावर काढला नसून मागील अडीच वर्षे पासून पिंपळनेरी हे गाव नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून या समस्सेकडे नगर सेवक व नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी ,पाणी पुरवठा विभाग यांचे दुर्लक्ष होतांना दिसून आले असून या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता पिंपळनेरी प्रभाग क्रमांक . २ मधील ३० महिलांनी मिळून मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय चिमूर येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्से विषयी निवेदन देण्यात आले .
चिमूर नगर परिषद मध्ये कांग्रेस चे गोपाल झाडे हे नगराध्यक्ष असून त्यांच्या स्वतः च्या प्रभागात भीषण पाणी टंचाई असताना मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिला वर्गात त्रीव संताप ची लाट पसरली आहे विशेष सत्तेतील एका नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी नारू ची समस्या तसेच आठवडी बाजार ची व्यवस्था बाबत आवाज उठवून घरचा अहेर दिला होता नगराध्यक्ष गोपाल झाडे हे कोणती कारवाई करून समस्या सोडविते या कडे लक्ष लागले असून नगराध्यक्ष वर लक्ष ठेवून पाठी मागून कारभार करणारा तो नगरसेवक कोण याची सुद्धा चर्चा रंगत आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...