সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 27, 2018

अखेर अहमदनर शाळेला मिळाले शिक्षक



राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस सह अहमदनगरवासींच्या आंदोलनाला मिळाले यश
कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
नागपुर जिल्ह्यातील काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बाहूल अहमदनगर गावात सन 1984 मध्ये निर्मीत शाळा़ दोन वर्षांपुर्वी ५मे २०१६ला आलेल्या वादळामुळे येथील छप्पर उडले. येथील ग्रामपंचायत   ल शाळा व्यवस्थापन समिती  ने संबधित विभागाला वेळोवेळी  पत्रव्यवहार केल्यावरही छप्पर टाकण्यात आले नाही. येथील शाळेची पटसंख्या कमी असल्याचे कारण देत येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाऊने दोन किमी स्थित जंगली मार्ग असलेल्या हेटी  गावात जाण्यास भाग पाडले.  अहमदनगर हे गांव संपुर्णताः आदीवासी बाहुल व जंगलीभागात वसलेले आहे.येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. यामुळेच अहमदनगर चे नागरिक आपल्या पाल्यांना हेटीच्या शाळेत पाठविण्यास राजी नाही.। या परीस्थीतीत ग्रामीण आदिवासी विद्यार्थी आपल्या शिक्षणापासुन  वंचित होऊ नये म्हणुन 19मार्च ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी   अहमदनगरच्या विद्यार्थी व पालकांसह संविधान चौक नागपुर येथे आंदोलन केले. तसेच नागपुर जिल्हापरिषदच्या तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व शाळा चालु करण्याचे निवेदन केले. ज्यावर तोडगा काठण्याची माहीती दिली होती.  सी ई ओ यांच्या आदेशावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगरला भेट देऊन रिपोर्ट वरीष्ठांना दिला होता तरी सुद्धा विद्यार्थ्यांकरीता शाळा सुरु होऊ शकली नाही या समस्येवर माहीती घेण्यात आली असता असे निदर्शनास आले की येथें 53घरे असुन लोकसंख्या 202 आहे. ज्यात 175अनुसुचित जमाती  तर अनुसुचित जाती चे 27 नागरिक येथे वासत्व्यास आहे. व शाळेत ७ पटसंख्या आहे. ज्यात ३ विद्यार्थीनी व ४ विद्यार्थी आहेत. येथील शाळेचे समायोजन हेटी येथे झाल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेत जावे बंद केले.  आता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आंधारात असल्याचे दिसुन येते होते. विद्यार्थी आहे परंतु  शिक्षक नाही या परीस्थीती मुळे पालकवर्ग चिंतातुर आहे.  येथील सरपंच जानराव बाहे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सोमकुवर ने सांगीतले कि या 
 नागपुर जिल्ह्यातील काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बाहूल अहमदनगर गावात सन 1984 मध्ये निर्मीत शाळा़ दोन वर्षांपुर्वी ५मे २०१६ला आलेल्या वादळामुळे येथील छप्पर उडले. येथील ग्रामपंचायत   ल शाळा व्यवस्थापन समिती  ने संबधित विभागाला वेळोवेळी  पत्रव्यवहार केल्यावरही छप्पर टाकण्यात आले नाही. येथील शाळेची पटसंख्या कमी असल्याचे कारण देत येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाऊने दोन किमी स्थित जंगली मार्ग असलेल्या हेटी  गावात जाण्यास भाग पाडले. अहमदनगर हे गांव संपुर्णताः आदीवासी बाहुल व जंगलीभागात वसलेले आहे.येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. यामुळेच अहमदनगर चे नागरिक आपल्या पाल्यांना हेटीच्या शाळेत पाठविण्यास राजी नाही.। या परीस्थीतीत ग्रामीण आदिवासी विद्यार्थी आपल्या शिक्षणापासुन  वंचित होऊ नये म्हणुन 19मार्च ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी   अहमदनगरच्या विद्यार्थी व पालकांसह संविधान चौक नागपुर येथे आंदोलन केले. तसेच नागपुर जिल्हापरिषदच्या तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व शाळा चालु करण्याचे निवेदन केले. ज्यावर तोडगा काठण्याची माहीती दिली होती.  सी ई ओ यांच्या आदेशावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगरला भेट देऊन रिपोर्ट वरीष्ठांना दिला होता तरी सुद्धा विद्यार्थ्यांकरीता शाळा सुरु होऊ शकली नाही या समस्येवर माहीती घेण्यात आली असता असे निदर्शनास आले की येथें 53घरे असुन लोकसंख्या 202 आहे. ज्यात 175अनुसुचित जमाती  तर अनुसुचित जाती चे 27 नागरिक येथे वासत्व्यास आहे. व शाळेत ७ पटसंख्या आहे. ज्यात ३ विद्यार्थीनी व ४ विद्यार्थी आहेत. येथील शाळेचे समायोजन हेटी येथे झाल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेत जावे बंद केले.  आता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आंधारात असल्याचे दिसुन येते होते. विद्यार्थी आहे परंतु शिक्षक नाही या परीस्थीती मुळे पालकवर्ग चिंतातुर आहे.  येथील सरपंच जानराव बाहे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सोमकुवर ने सांगीतले कि या आदिवासी गांवातील विद्यार्थी वरिष्ठ अभियंता, प्राध्यापक, सैन्य व पोलीसमध्ये में अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. बंद करण्यात आलेली हि शाळा सुरु करण्याबाबत निवेदन आंदोलन करुन सुद्धा प्रकरण मार्गी लागले नाही या दरम्यान नागपुर जि.प. च्या सी ई ओ यांची बदली झाली. त्यापश्च्यात सलील देशमुख व आकआश गजबे यांनी अहमदनगरवासीयांना सोबत घेऊन नागपुरचे नव नियुक्त  सी ई ओ यांची भेट घेऊन पुन्हाः  अहमदनगर शाळेबाबत समस्येचा पाठा वाचला व शाळा सुरु करण्याची मागणी केली. अखेर सलिल देशमुख, जि.प.सदस्य रामदास मरकाम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष स्वप्निल व्यास, आकाश गजबे  रविंद्र साठे व त्यांचे राष्ट्रवादीचे सर्व सहकारी यांनी २६जुनला अहमदनगर येथील  शाळेला शिक्षक  नियुुक्त झाल्याची माहीती दिली.  या संदर्भात काटोलचे खंड शिक्षणाधिकारी दिनेश धवड यांच्याकडुन माहीती घेतली असता सांगीतले की अहमदनगर येथील शाळा प्रारंभ करण्यात आली आहे.  तर याबाबत विद्यार्थी आहे पण शिक्षक नाही या संदर्भात आपल्या वृत्तपत्रात दि.१४ एप्रिल ला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.