সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 10, 2018

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यावर वीज भारनियमनाचं संकट

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यावर वीज भारनियमनाचं संकट येऊन ठेपलंय... चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे.. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय.. तीन गटांमध्ये वीज भारनियमन सध्या लागू करण्यात आलंय... सध्या औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, नाशिक, मुंब्रा, भिवंडी या भागात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु आहे.. काल मुंब्र्यात आधी 4 तासांचं भारनियमन करण्यात आलं पण पुढे तांत्रिक कारणामुळे ते 8 तासांपर्यंत वाढवण्यात आलं... त्यामुळे इतर राज्य अधिकच्या किमतीत महाराष्ट्राकडून वीज खरेदी करत असल्यानं राज्यात मोठा वीजतुटवडा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
(सोर्स:ABP) 


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.