সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 20, 2013

आर्थिक गुन्ह्यांसाठी खास सेल

चंद्रपूर : जिल्ह्यात आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले असून, दररोज नवनवीन प्रकरणे स मोर येत आहे. मात्र, या प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी जिल्हा पोलिसांची सक्षम यंत्रणा नाही. त्या मुळे जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत आहे. या पाश्र्वभूमिवर आर्थिक गुन्हे हाताळणारे स्वतंत्र सेल सुरु होणार आहे.

पैसे दा मदुप्पट करून देण्याचे आ मिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची ङ्कसवणूक करणाèया कंपन्या व दलालांचे जाळे मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात सक्रिय आहेत. आठ वर्षांपुवी चंद्रपूर शहरातील एका प्रतिष्ठित बँकेचा घोटाळा झाला होता. मात्र, पोलिसांना हे प्रकरण कळण्यासाठीच दोन वर्ष लागले. या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेत-घेत हे प्रकरण पुढे नेण्यात आले. यात कि मान सहा ते सात वर्षांचा कालावधी गेला. अजूनही या प्रकरणाचा पाहिजे तसा तपास झाला नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आता अशाच प्रकारची वेगवेगळी प्रकरणे स मोर येवू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी पैसे दुप्पट करण्याचे आ मीष दाखवून राजुरा येथील गो मती पाचभाई व राकेश वरङ्कटकर या दाम्पत्याने मनी मंत्र ङ्कायनान्स कंपनीच्या नावाखाली अनेकांना गंडविले. राजुरा येथील सेवानिवृत्त नागरिक, व्यापारी, शिक्षक, वेकोली येथील कर् मचारी, डॉक्टर, का मगार व चंद्रपूर येथील मोठ्या व्यापाèयांची यात ङ्कसवणुक झाली. रा मनगर पोलिस तपास करीत असलेल्या सिल्वर लाइन कॅपिटल या कंपनीनेही कोट्यवधींचा चुना लावला आहे. या प्रकरणा मध्ये काही तांत्रिक अडचणी मुळे पोलिसांना या घटनांचा तपास करण्यासाठी वेळ लागत असल्याचे बोलले जात आहे. या कंपनीचे संचालक कर् मविर तेलंग हे आहेत. त्यांच्या विरुद्ध गुंतवणूकदार विजय बल्की यांनी काही दिवसांपुवी रा मनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ४२०, ४०९ गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांना तपासाला गती देता आली नाही. आर्थिक गुन्ह्यांचा तपास इतर गुन्ह्यांच्या तुलनेत वेगळा असतो. यात एकाचवेळी कंपनी कायदा, रिझव्र्ह बॅकेंचे निर्देश, सेबीने केलेले निय म याची गुंतागुंत सोडवून तपास करावा लागतो. सर्वसा मान्य स्वरूपाचे गुन्हे हाताळणारे अधिकारी अशा प्रकरणांचा तपास करण्यात क मी पडतात. उलट आरोपीच वेगवेगळ्या निय मांचा दाखला देऊन अलगद निसटून जातो qकवा प्रकरणे न्यायालयात तग धरत नाही. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ सहसा अशा प्रकरणात मार्गदर्शकांची भू मिका बजावण्यात मागे पडतात. त्या मुळे असे गुन्हे वाढण्यास आपोआप मदत होते. अलीकडच्या दोन वर्षांत अशी अनेक प्रकरणे स मोर आली आहेत. मात्र, ङ्कसवणुकीचे प्रकार बंद झालेले नाहीत. त्या मुळे जिल्हा पोलिसांनी आर्थिक ङ्कसवुणकीचे प्रकरणे सांभाळण्यासाठी स्वतंत्र सेल उभे करावे, अशी मागणी पुढे आली आहे. मूळात स्थानिक गुन्हे शाखेचा उग म आर्थिक गुन्हे तपासासाठीच झाला होता. मात्र, या शाखेचा हा उद्देश केव्हाच मागे पडला आहे. खून, दरोडे यासारखे प्रकरणेच अधिक हाताळावे लागतात. त्या मुळे स्वतंत्र तपास गट सुरु होणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.