वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे येथील भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शिलादेवी पब्लीक स्कूल समोरील मैदानावर शनिवार १५ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता सीएम चषक उजाला गायन स्पर्धेचे थाटात उदघाटन वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे व नागपूर पं .स.चे उपसभापती सुजीत नितनवरे यांच्या हस्ते करण्यात आले . या स्पर्धेत १६ वर्षाखालील व १६ वर्षावरील अशा दोन गटात स्पर्धा आयोजीत केली असून या स्पर्धेत एकूण १२० गायक स्पर्धकांनी भाग घेतला आहे . परिक्षकांची जबाबदारी सच्चिदानंद संगीत विद्यालयाचे प्रा .विनायक कराडे, हरिहर महल्ले व संध्या पानसे यांनी सांभाळली .यावेळी माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक नरेश चरडे , नगरसेवक केशव बांदरे, महीला बालकल्याण सभापती कल्पना सगदेव , भाजयुमोचे वाडी शहर अध्यक्ष महेश रागीट , आनंदबाबू कदम ,आदर्श पटले , कमलाकर इंगळे ,दिनेश कोचे , राकेश मिश्रा , सरीता यादव , राजूताई भोले , उर्मीला चौरसीया , ज्योती भोरकर , मंगला पडोळे , मंदा कदम , भिमराव मोटघरे , इंशात राऊत , राकेश ठाकरे, नितीन फटींग , अक्षय तिडके, रोहीत बावने , हरमनसिंग , रोहीत तायडे , प्रतीक बांदरे, वैभव शिरभाते , कृष्णा उपाध्याय , विक्की भुरे, श्याम शर्मा , दांडेकर , अॅड .महादेव भंडागे, राजीव दळवी भारतभुषण देशमुख आदी उपस्थित होते .
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आपल्या आहारात फळांचे महत्व सांगणारा लेख ... आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन - प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता,मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण...