সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 09, 2013

shetakri atmahatya

अमरावती - अंजनगावसुर्जी तालुक्यातील तुरखेड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी (ता. नऊ) विष पिऊन आत्महत्या केली. विजय आनंद वाघ (वय 50, रा. तुरखेड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. वाघ यांच्याकडे सव्वा एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी सोयाबीनची पेरणी केली; परंतु पंधरा दिवसांपर्यंत पेरलेले उगवलेच नाही. म्हणून ते चिंतित होते. मंगळवारी (ता. नऊ) दुपारी एक वाजताकुणालाही न सांगता ते घराबाहेर पडले. शेताच्या मार्गावर त्यांनीविष घेतले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे कर्ज त्यांच्यावर थकित होते, असे निकटवर्तींनी सांगितले. कर्ज आणिमुलीचे लग्न या दोन गोष्टींमुळे ते चिंतित राहत होते, असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले. अंजनगावसुर्जी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.