चंद्रपूर/प्रतिनिधी:रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये .एकदा रागाच्या भरात माणसाचा मनावरचा संयम सुटला तर त्यामुळे खूप दुष्परिणाम भोगावे लागतात. क्रोध जेव्हा येतो माणसाला त्यावेळेस शांत राहून काम...
Friday, November 30, 2018
आदिवासी वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढवा
by खबरबात
- आमदार नानाजी शामकुळे यांचे मंत्र्यांना निवेदन- प्रवेश क्षमता २०० वरून प्रत्येकी ५०० करण्याची मागणीचंद्रपूर/प्रतिनिधीआदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर राहून उच्च...
गोसेखुर्द्च्या उजव्या कालव्यावरील लिफ्टचे काम सुरु करा:ढेंगरे
by खबरबात
मनोज चीचघरे/(पवनी)भंडारा: गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, उन्हाळी धानपीकासाठी उजव्या कालव्यातुन पाणी पुरवठा केला जाणार आहे, कन्हाळगाव व भुयार क्षेत्रातील सर्व शेती सिंचनापासुन...
रागाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा(घा): कौटुंबिक भांडणात पतीचा राग अनावर होऊन त्याने कुर्हाडीने पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापनी (टॉवर) या...
परळीत गाडीच्या काचा फोडून पावणेतीन लाखाची बॅग लंपास
by खबरबात
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-परळी ,शहरातील देशमुखपार भागात उभ्या केलेल्या स्कार्पिओ गाडीच्या डाव्या बाजूच्या काचा फोडून गाडीत ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली ही घटना दि 27 नोव्हेंबर...
ताडकळस ग्रामपंचायत कार्यालयात ज्योतिबा फुले जयंती साजरी
by खबरबात
ताडकळस/प्रतिनिधी:ताडकळस येथील ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त व संविधान सप्ताह निमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

पुर्णा तालुकाध्यक्षपदी गोविंदराव आवरगंड तर संपर्कप्रमुख पदी गोपाळराव आंबोरे
by खबरबात
निवडीचे ताडकळस परिसरात जोरदार स्वागतताडकळस / प्रतिनिधी:ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी (ता. पुर्णा) येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव आवरगंड यांची नुकतीच संतोषभाऊ...
केंद्र व राज्य शासनाच्या मंत्र्यांची फ्लाय ॲश दालनाला भेट
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी: नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे इंडियन रोड कॉग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनात देश-विदेशातील...
Thursday, November 29, 2018
विध्यार्थ्यांना मोफत बस पासेसचे वाटप
by खबरबात
राकेश पुनसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थितीगोंडपिपरी :- चालू सत्रात पडलेल्या दुष्काळामूळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.परिणामी गोंडपिपरी तालुक्याचा समावेश राज्यभरातील...

महानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला
by खबरबात
◆९८ जागांकरिता ५४४८२ उमेदवार◆सुमारे १४ शहरांत २० केंद्रांवर परीक्षा◆परीक्षेसंबंधी माहिती महानिर्मिती संकेतस्थळावर◆प्रवेशपत्र ई-मेलवर पाठविले नागपूर/प्रतिनिधी:महानिर्मिती जाहिरात क्र.११(सप्टे)/२०१७...
५०० विद्यार्थ्यांना बस पासेसचे वितरण
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा (घा):कारंजा ST कार्यालय द्वारा ५००विद्यार्थ्यांना विनामूल्य पसेसचे वितरण वाहतूक नियंत्रक सिरपुकर व मडावी हस्ते वितरित करण्यात आले. सिनिअर कॉलेज मधील पार्ट 1 ते फायनलच्या विद्यार्थी...
पुष्पाताई बोके यांचे निधन
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा(घा):कारंजा येथील वॉर्ड न. १० येथील पुष्पाताई बोके वय ६७ वर्ष यांचे काल रात्री ११.३० घरीच निधन झाले. त्या बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या. येथील गुरूकुल कॉन्व्हेंटचे पदाधिकारी शरद बोके...
दान आणि दया यातील फ़रक ओळखा:मुरलीधरजी महाराज
by खबरबात
चंंद्रपूर:प्रतिनिधी:ज्या ठीकाणी दान देण्याची गरज आहे. तेथे न मागता आपण दान केले पाहिजे. जर कोणी गरजवंत आपल्याकडे मागण्यासाठी आला आपण त्याला मदत केली तर ते दान नाही,तो दया भाव आहे. दया आणि दान मधील फ़रक...
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लेखकांना आवाहन
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूरातील सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहयोगाने दिनांक 22 आणि 23 डिसेंबर 2018 ला राज्यस्तरीय साहित्य...

विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज
by खबरबात
अनुप सेठ आयुर्विमा ही एक अत्यावश्यक बाब असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आयुर्विम्याच्या एकूण हप्त्यांचे प्रमाण हे जीडीपीच्या केवळ पावणेतीन टक्के असल्याचे चालू वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये...
वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये
by खबरबात
वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील:सुधीर मुनगंटीवार मुंबई/प्रातिनिधी:वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न...
गळफास घेवुन आत्महत्या
by खबरबात
उमेश तिवारी/ कारंजा(घा) :एकार्जुन येथील रहवासी हेमराज मारोतराव देशमुख वय ४० वर्ष या व्यक्तिने आज दि.२८/११/२०१८ रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमरास त्याच्याच स्वतःच्याच घरी गळफास लावुन आत्महत्या...
मनुष्याचे भविष्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे:मुरलीधरजी महाराज
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:हातातील अंगठीच्या खड्यावर अवलंबून न राहता आपल्या हाताने केलेल्या कर्माच्या भरोवश्यावर मनुष्य आपले भविष्य बदलू शकते.मनुष्याचे भाग्य त्याच्या कर्मावर अवलंबुन आहे. पण काही लोक त्यास...
Wednesday, November 28, 2018
चंद्रपूर मनपात सी.एम चषक बैठक संपन्न
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:दिनांक २७/११/२०१८ रोजी मा. महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री चषक बाबत बैठक घेण्यात आली. ...
युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा
by खबरबात
वाडी नगर परीषदेवर मटका फोड आंदोलनभीषण पाणीटंचाईच्या विरोधात नागरिकांचा आक्रोशवाडी / अरूण कराळे :येथील डॉ .आंबेडकर...
नागौर जिल्हयाची जबाबदारी डॉ.वारजुरकरांकडे
by खबरबात
चिमूर/रोहित रामटेके: राजस्थान विधानसभा निवडणुकी मध्ये काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी सुरू असुन अखील भारतीय कॉंग्रेस कमेटीने चिमूर निर्वाचण क्षेत्राचे माजी आमदार , माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खनिकर्म...
चंद्रपूर वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ पुरस्कारासाठी निवड
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:महानिर्मितीच्या २९०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची जल संवर्धन व पर्यावरणीय पुढाकारासाठी ग्रीन पेटल-२०१८ या पुरस्कारासाठी ग्रीन मॅपल फाउंडेशनने निवड...
Tuesday, November 27, 2018
प्रसिद्धी ही प्रतिष्ठा व अहंकार वाढविते:मुरलीधर महाराज
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:पद, प्रसिद्धी सोबत आलेली प्रतिष्ठा व्यक्तीला अहंकारी बनवते, अहंकार पासून दूर राहून मिळवलेली प्रतिष्ठा आयुष्यात शेवटच्या क्षणा पर्यन्त टिकते, असे प्रतिपादन पूज्य मुरलीधर जी महाराज यांनी...
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद
by खबरबात
पुणे/प्रतिनिधी:संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी (दि.29) बंद राहणार आहे. याशिवाय शुक्रवारीही (30 नोव्हेंबरला) बहुतांश भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा...
सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा (घा) सततच्या नापिकीमुळे व कर्ज बजारीपणामुळे सावळी खुर्द येथील विश्वास चंद्रभानजी कडवे वय ५१ वर्ष या शेतकऱ्याने आज दि.२७/११/१८ रोजी दुपारी १:३० वा त्याच्याच शेतातील विहिरीत उडी...
प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला
by खबरबात
चिमुर/प्रतिनिधी : - मुलीच्या वडीलाने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीला संपविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.प्रियकराने मुलीच्या वडिलांना लग्नाची मागणी केली,मात्र मुलीच्या वडिलांनी...
हिरापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ
by खबरबात
सरपंचाचा मनमानी कारभारआवाळपूर /प्रतिनिधी:- हिरापूर गाव आय एस ओ मानांकित दर्जेदार शाळा व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकामुळे पंचक्रोशीत नावाजला गेल मात्र ग्रामपंचतीचा भोंगळ व नियोजन शून्य कामाचा...
अखेर पप्पू देशमुख यांनी अंबुजाचे डिस्पॅच रोखले
by खबरबात
<strong>चंद्रपूर- अंबुजा गेटसमोर 27 नोव्हेंबर 2018 रोजी पहाटेच्या अंधारात पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात प्रकल्पग्रस्त आदिवासी व शेतकऱ्यांनी अचानक ठिय्या मांडला.या आंदोलनामुळे एकच खळबळ उडालेली आहे.विशेष...
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे भव्य संविधान दौड
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे भव्य संविधान दौड संपन्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना ...
संविधान दिनानिमित्त संविधान आवृत्तीची भेट
by खबरबात
पवनी/मनोज चीचघरे:भारतीय संविधान देशाला अर्पण करून भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याला 69 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सोहळा 69 व्या संविधान दिनानिमित्त पवनी येथे साजरा करण्यात आला.पवनी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या...
मल्हार व्यायाम शाळेत संविधान दिन साजरा
by खबरबात
धुळे प्रतिनिधी/जैताणे:भारतीय संविधान देशाला अर्पण करून भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याला 69 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सोहळा 69 व्या संविधान दिनानिमित्त मल्हार व्यायाम शाळा जैताणे येथे य साजरा करण्यात...
आठवले समाजकार्य महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
by खबरबात
चिमूर/रोहित रामटेके:देशभरामध्ये ६९ व्या संविधान दिन मोठ्या जोरात ठीक ठिकाणी साजरा करण्यात आला. तसाच कार्यक्रम चिमूर तालुक्यातील चिमूर- वरोरा महामार्गावर येत असलेले आठवले समाजकार्य महाविद्यालयात...
संविधान सप्ताह निमित्ताने समता दूतांंकडुन संविधान प्रतीचे वाटप
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा(घा)महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्य संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या समतादूत पथदर्शी प्रकल्पा मार्फत संपूर्ण...
26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा(घाडगे) कारंजा (घा ) -महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरावर आज पासून 10 वर्षांपूर्वी घडलेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यातील वीर शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ....
निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची कुंभकर्णी झोप
by खबरबात
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा लोणखेडे - जवा दुष्काळ घिरट्या घाली, तवा बळीराजाला कुणीना वाली असच चित्र सध्या दिसते . सततचा दुष्काळ त्यातही यावर्षीचा महाभयंकर दुष्काळ...
Monday, November 26, 2018
क्षमता नसलेले लोक गुरू बनलेत:मुरलीधरजी महाराज
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:जगात क्षमता नसलेले काही लोक गुरू बनून फसवेगिरी करीत आहे, अश्या गुरूपासून महिलांनी सावध राहिले पाहिजे, असे चिंतन पूज्य मुरलीधर जी महाराज यांनी व्यक्त केले.स्थानिक चांदा...
इंदिरा नगर वासियांना मालकी हक्काचे पट्टे द्या-सुरेश डांगे
by खबरबात
चिमूर/रोहित रामटेके:चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर या लोकवस्ती ला मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे , अशी मागणी कस्टकरी जन आंदोलन चे प्रमुख संयोजक सुरेश डांगे यांनी केली...
उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा (घा): नागपूर वरून अमरावतीकडे जात असताना उभ्या ट्रेलरला धडक बसल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. हि घटना सोमवारी संध्याकाळी ७ वाजत्याच्या दरम्यान कारंजा (घाडगे) वरून ९ किलोमीटर...
अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
by खबरबात
मनोज चिचघरे/पवनी (भंडारा)नागभीड कडून दुचाकीने जात असतांना दुचाकीस्वराची उभ्या धान मळणी यंत्राला मागून धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वाराचा गजीच मृत्यू झाला. निलेश भाऊराव तुपटे मु, रानपौना तालुका पवनी...
राजकुमार तिरभाने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी:गजानन ढोबाळे
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):बेघर, निराश्रीत, भटक्या जमातींच्या मुलांना शिकविण्यासाठीची धडपड करणारे राजकुमार तिरभाने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.भारत देश स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर जरी...
धान उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट
by खबरबात
पवनी(भंडारा):यावर्षी शेतीची बिकट अवस्था झाली असून काही कोरडवाहू असलेल्या शेतकर्यांचे एका पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान झाले अनेकांचे धान पानफोल झाल्यामुळे लोंबीत दाना भरला नसल्याने, मरळ झालेल्या...
पवनी न्यायालयात संविधान दिन साजरा
by खबरबात
मनोज चिचघरे/पवनी(भंडारा):भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६९ वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात...