সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 05, 2014

काँग्रेसने महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला

निवडणूका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आचार संहिता लागू होण्यापूर्वी काँग्रेसने आज महाराष्ट्रातून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज औरंगाबाद येथे त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत राहुल गांधींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काँग्रेसने केलेल्या विकासकामांचा पाढाही त्यांनी जनतेसमोर वाचला.
पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप पक्ष ‘वन मॅन पार्टी’ बनत असल्याची खोचक टीका केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज आपल्या औरंगाबाद येथील जाहीर सभेत विरोधकांवर हल्ला बोल करत अडवाणींच्या टीकेचे समर्थन केले आहे. देश कोणी एक व्यक्ती चालवत नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींचे नाव न घेता जाहीर टीका केली आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.