সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, March 29, 2013

ग्रामस्वच्छतेतून साजरी केली होळी

चंद्रपूर- एकमेकांच्या अंगावर रंग आणि पाणी उधळत धुळवडसाजरी करण्याऐवजी भद्रावती तालुक्यातील घोनाड व कोची या दोन गावातील नागरिकांनीग्रामस्वच्छता करून होळी साजरी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता आणि संतगाडगेबाबांच्या संदेशांचा गजर करीत ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबविले गावातील काडीकचरा वेचण्यात आला प्रदूषण टाळण्यासाठी सामूहिकपणे एकच होळी पेटविण्यातआली गावातील नाल्या कचऱ्याचे ढीग स्वच्छ करण्यात आलेत त्यानंतर रात्रभर भजन -कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला धुलीवंदनाच्या दिवशी सामूहिक ध्यान करण्यात आले त्यानंतरभव्य ग्रामदिंडी काढण्यात आली बचत गटांचे सदस्य महिला युवकांनी सहभाग घेतला ग्रामनिरीक्षणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला त्यानंतर सहभोजनाने होलिकोत्सवाच्याकार्यक्रमाची सांगता झाली रंगाचा वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळत गावकऱ्यांनी हाआगळावेगळा संदेश लोकांना दिला आहे होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी गावातील मद्यविक्रीपूर्णपणे बंद होती युवकांनीही त्याचा चांगला प्रतिसाद दिला गुरुदेव सेवा मंडळाचे बंडोपंत बोढेकरयांनी या निर्णयाबद्दल युवकांचे कौतुक केले बोढेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोची येथील कार्यक्रमातसेवकराव मिलमीचे काया बालबोढ हरीदास भोयर हनुमान बल्की नामदेव थेटे शशीकांतजगताप देवानंद मारेकर नंदू शेळकी आदींनी पुढाकार घेतला .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.