चंद्रपूर, ३० मार्च
भरधाव दुचाकीवरून चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू तर दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार, ३० मार्चला दुपारी २ वाजताच्या...
चंद्रपूर - जुन्या वादातून दोन गटांत उद्भवलेल्या हाणामारीत तलवारहल्ला झाल्याने तीन महिलांसह पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 28) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी 15 आरोपींना...
मुल तालुक्यातील फुलझरी जंगलातील बांबु कटाई कामगारांना ठरलेल्या दराप्रमाणे मजुरी द्यावी ही मागणी घेऊन जानाळा येथे श्रमिक एल्गारचे वतीने रास्ता आंदोलन करण्यात आले व आंदोलनानंतर रात्रभर मजुरीचे वाटप करण्यात...
- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश
सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी श्रमिक एल्गारने पुकारलेल्या लढयाला यश आले..
सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही...
ग्रंथोत्सव
2013 चा समारोप
चंद्रपूर,
दि. 25 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय चंद्रपूर यांच्या संयुक्त...
चंद्रपूर
गडचिरोली र्शमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ एप्रिल २0१३ रोजी पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले...
काव्यशिल्प: सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे: प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत... कवी अजिम नवाज राही चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 च्या कवी संमेलनात मोठ्या संख्येने नागरीकांची...
प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत...
कवी अजिम नवाज राही
चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 च्या कवी संमेलनात मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थिती
चंद्रपूर, दि.23 - अक्षरांच्या सागर बोटांचा...
बहारदार गाण्यांच्या सप्तसुरात रसिक चिंब भिजलेगाण्यांना वन्स मोर ची हाक.....रसिकांनी दिली भरभरून दाद....चंद्रपूर दि.२३ : पधारो म्हारे देश.....नगमे है शिकवे है किस्से है बाते है....चंदा रे चंदा रे कभी...
प्रसिध्द कवी अजीम नवाज राही यांची उपस्थितीचंद्रपूर दि.२३ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथोलय यांच्या वतीने सुरु असलेल्या तीन दिवशीय सांस्कृतिक...
अकोला दि. २२:वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत एका शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर अकोल्यात तणाव निर्माण झाला आहे. मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीत या...
तीन दिवस चालणार
प्रदर्शन, नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 22 - सांस्कृतिक
कार्य संचालनालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर व जिल्हा माहिती
कार्यालय,...
चंद्रपूर दि.२०- विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून सुरु असलेले माजी खासदार नरेश पुगलीया यांनी उपोषण महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांचे हस्ते निंबू पाणी...
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीत आज (मंगळवार) पहाटे खासगी बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी पडले. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघे...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...