सहाशे रुपयाची लाच घेताना महिला पटवारीला अटकसावनेर तहसील अंतर्गत येणा-या जटामखोरा सर्कलमधील महिला पटवारीला ६०० रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. वैशाली पडोळे असे महिला...
नागपूर :
मुंबईच्या विषारी दारु कांडानंतर राज्यभरात अवैध दारु विक्रेत्यांवर धाड सत्र सुरु
करण्यात आले. धंतोली पोलसांनी रहाटे कॉलनी मार्गावर देशी विदेशी दारुचा साठा
चंद्रपूर जिल्हात घेऊन जाणाछया मॅटॉडोर...
- दारूबंदीनंतर दारू व्यवसायिकांकडुन पुरवठा होण्याची श्रमिक एल्गारला शंका
मुंबई येथील मालवणी येथे 97 व्यक्ती विषारी दारू पिऊन मरण पावले आहे. चंद्रपूर जिल्हा दारू असोशिएशनचे...
नागपूर - ट्रक, बस आणि अन्य मालवाहू वाहनांच्या मागच्या बाजूला अनेक संदेश लिहिलेले असतात. काही संदेशांतून जनजागृती होते, तर काहींतून विनोद. मात्र, "हॉर्न ओके प्लीज‘ असा संदेश लिहिलेल्या वाहनांवर कारवाईच्या...
चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीचे पात्र भरलेनागपूर - गेल्या तीन पासून विदर्भात होत असलेल्या मुसळधार पाऊस अजूनही कायम आहे. मागील 24 तासात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात...
पावसाने जनजीवन विस्कळित
चंद्रपूर, शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चंद्रपूर, कोरपना आणि जिवती येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. इरई, झरपट नदीकाठावरील वस्त्यांत पाणी...
नचिकेत प्रकाशन नागपुर ने “साम्राज्य फेसबुकचे” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले, या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या पुस्तकातून लेखक सुनील पाठक, अमरावती यांनी...
दिनांक 20 जून 2015 चे विविध वर्तमान पत्रातील बातम्यावरून चंद्रपूर जिल्हा वाईन शाॅप असोशिएशनचे सल्लागार दिपक जैस्वाल यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परीषदेची माहीती समजली. सदर पत्रकार परीषदेत...
वाडीत केव्हा धावणार विकासगाडी
उपराजधानीतून राजधानीकडे जाणाऱ्या महामार्गावर येणारे पहिले गाव म्हणजे वाडी. पूर्वीच्या शेतमळ्यांमुळे या गावाला वाडी असे नाव पडले. 1 मार्च 1958 रोजी...
नागपूर - नरखेड तालुक्यातील खंडाळा येथे जलशिवार योजनेंतर्गत नुकतेच खोलीकरण करण्यात आलेल्या डोहामध्ये साचलेल्या पाण्यात पाय घसरून दोन बालकांचा मृत्यू झाला. प्रज्वल महल्ले (वय12), यश बंडू क्षीरसागर (वय...
चंद्रपूर- शहरापासून लगतच असलेल्या तिरवंजा गावाजवळ असलेल्या माळरानात दुर्मिळ "ग्रासिली" जातीची पाल वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना आढळली असून,सरपटनाऱ्या प्राण्यांमध्ये आणखी एका दुर्मिळ पालीची...
चंद्रपूर- वीज कोसळूनसहा जणांचा मृत्यू तर, चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी 11 सायंकाळी
सहा वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील रामपूरात घडली. राजू गेडाम (वय...
चंद्रपूर : जिल्हा प्रशासन यंदापासून जनतेला पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे देणार आहे. यंदाचा मान्सून थोडा विलंबाने दाखल होणार असल्याने शेतकर्यांना शेती हंगामाचे नियोजन करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारु बंदी करण्याचा निर्णय मागील दोन महिन्यापूर्वी फडणवीस सरकारने घेतला मात्र सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आ.सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दारु बंदीला विरोध केला आहे.
‘’चंद्रपूर...
चंद्रपुर – समाजसेवक बाबा आमटे यांच्या वर आज टपाल तिकीटाचे प्रकाशन आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले,चंद्रपुरात बाबांच्या स्मृतीत दोन कोटी खर्चुन अभ्यासिका उभारणार या अभ्यासिकेच्या...
नागपूर- नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्लू. चांदवानी यांच्या न्यायालयाने सहा पैकी...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...