सहाशे रुपयाची लाच घेताना महिला पटवारीला अटकसावनेर तहसील अंतर्गत येणा-या जटामखोरा सर्कलमधील महिला पटवारीला ६०० रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. वैशाली पडोळे असे महिला...
नागपूर :
मुंबईच्या विषारी दारु कांडानंतर राज्यभरात अवैध दारु विक्रेत्यांवर धाड सत्र सुरु
करण्यात आले. धंतोली पोलसांनी रहाटे कॉलनी मार्गावर देशी विदेशी दारुचा साठा
चंद्रपूर जिल्हात घेऊन जाणाछया मॅटॉडोर...
- दारूबंदीनंतर दारू व्यवसायिकांकडुन पुरवठा होण्याची श्रमिक एल्गारला शंका
मुंबई येथील मालवणी येथे 97 व्यक्ती विषारी दारू पिऊन मरण पावले आहे. चंद्रपूर जिल्हा दारू असोशिएशनचे...
नागपूर - ट्रक, बस आणि अन्य मालवाहू वाहनांच्या मागच्या बाजूला अनेक संदेश लिहिलेले असतात. काही संदेशांतून जनजागृती होते, तर काहींतून विनोद. मात्र, "हॉर्न ओके प्लीज‘ असा संदेश लिहिलेल्या वाहनांवर कारवाईच्या...
चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीचे पात्र भरलेनागपूर - गेल्या तीन पासून विदर्भात होत असलेल्या मुसळधार पाऊस अजूनही कायम आहे. मागील 24 तासात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात...
पावसाने जनजीवन विस्कळित
चंद्रपूर, शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चंद्रपूर, कोरपना आणि जिवती येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. इरई, झरपट नदीकाठावरील वस्त्यांत पाणी...
नचिकेत प्रकाशन नागपुर ने “साम्राज्य फेसबुकचे” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले, या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या पुस्तकातून लेखक सुनील पाठक, अमरावती यांनी...
दिनांक 20 जून 2015 चे विविध वर्तमान पत्रातील बातम्यावरून चंद्रपूर जिल्हा वाईन शाॅप असोशिएशनचे सल्लागार दिपक जैस्वाल यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परीषदेची माहीती समजली. सदर पत्रकार परीषदेत...
वाडीत केव्हा धावणार विकासगाडी
उपराजधानीतून राजधानीकडे जाणाऱ्या महामार्गावर येणारे पहिले गाव म्हणजे वाडी. पूर्वीच्या शेतमळ्यांमुळे या गावाला वाडी असे नाव पडले. 1 मार्च 1958 रोजी...
नागपूर - नरखेड तालुक्यातील खंडाळा येथे जलशिवार योजनेंतर्गत नुकतेच खोलीकरण करण्यात आलेल्या डोहामध्ये साचलेल्या पाण्यात पाय घसरून दोन बालकांचा मृत्यू झाला. प्रज्वल महल्ले (वय12), यश बंडू क्षीरसागर (वय...
चंद्रपूर- शहरापासून लगतच असलेल्या तिरवंजा गावाजवळ असलेल्या माळरानात दुर्मिळ "ग्रासिली" जातीची पाल वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना आढळली असून,सरपटनाऱ्या प्राण्यांमध्ये आणखी एका दुर्मिळ पालीची...
चंद्रपूर- वीज कोसळूनसहा जणांचा मृत्यू तर, चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी 11 सायंकाळी
सहा वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील रामपूरात घडली. राजू गेडाम (वय...
चंद्रपूर : जिल्हा प्रशासन यंदापासून जनतेला पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे देणार आहे. यंदाचा मान्सून थोडा विलंबाने दाखल होणार असल्याने शेतकर्यांना शेती हंगामाचे नियोजन करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारु बंदी करण्याचा निर्णय मागील दोन महिन्यापूर्वी फडणवीस सरकारने घेतला मात्र सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आ.सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दारु बंदीला विरोध केला आहे.
‘’चंद्रपूर...
चंद्रपुर – समाजसेवक बाबा आमटे यांच्या वर आज टपाल तिकीटाचे प्रकाशन आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले,चंद्रपुरात बाबांच्या स्मृतीत दोन कोटी खर्चुन अभ्यासिका उभारणार या अभ्यासिकेच्या...
नागपूर- नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्लू. चांदवानी यांच्या न्यायालयाने सहा पैकी...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.