काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, April 14, 2015

तुमसर मध्ये पती- पत्नीची आत्महत्या

तुमसर मध्ये पती- पत्नीची आत्महत्या

भंडारा- तुमसर येथील गांधी नगर निवासी तुमसर न.प. के कर्मचारी धर्मेन्द्र किसान निकोसे (वय42) आणि पत्नी कल्पना धर्मेन्द्र निकोसे ने जहर पिवून आत्महत्या केली. ही घटना सोमवार 13 अप्रैल रात्री 12 वाजता घडली. त्यांना दिक्षा (वय 10) नामक मुलगी आहे

Sunday, April 12, 2015

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात
‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’ अंतर्गत ठिक-ठिकाणी पक्ष्यांकरीता ‘जलपात्र’ ची सोय

चंद्रपूरः इको-प्रो पर्यावरण संस्थेतर्फे ‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’ या अभियाना अंतर्गत पक्ष्यांकरीता जलपात्र वितरण अभियानाची सुरूवात आज करण्यात आली.
इको-प्रो तर्फे आज या अभियानाची सुरूवात श्री गणपती गरड, क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र  प्रकल्प, चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी श्री गजेन्द्र नरवणे, उप संचालक, बफर, श्री मजहर अली, श्री मंदार नाईक, भक्ती नाईक, मुंबई व इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे प्रामुख्यांने उपस्थित होते. श्री गणपती गरड यांनी उपस्थितांना उन्हाच्या दाहकतेमुळे वन्यप्राणी पशु-पक्षी यांना संकटाना सामोरे जावे लागते, यांचे संरक्षणासाठी नागरीकांनी सुध्दा पुढकार घ्यावा असे आवाहन करीत, घरोघरी पक्ष्यांकरीता जलपात्र ठेवण्याचे महत्व विषद केले.
चंद्रपूर शहरात उन्हाची दाहकता अधिक असल्याने मनुष्य प्राण्यासोबत पशु-पक्षीना सुध्दा याचा त्रास सहन करावा लागतो. शहरी भागात क्राकींट च्या जंगलात असणाÚया पशु-पक्षीना पाण्याची सोय व्हावी याकरीता इको-प्रो तर्फे दरवर्षी शहरात ठिकठिकाणी मानवी वसाहतीत येणाÚया पक्षी करीता उन्हाच्या दाहकतेपासुन सुटका व्हावी, पाण्याची सोय व्हावी या हेतुने पक्ष्यांकरीता विशेष करून तयार करण्यात आलेले मातीचे जलपात्र च्या माध्यमाने पाण्याची सोय करून देण्यात येते. शहरातील सुजाण व पर्यावरण, पक्षी प्रेमी नागरीकांना आपल्या घरी येणाÚया पक्षांकरीता पाण्याची सोय करता यावी याकरीता पक्षी जलपात्र वाटप केले जाते.
संस्थेच्या माध्यमाने यंदा 1000 जलपात्र तयार करण्यात आले असुन याचे चंद्रपूर शहरात वाटप केले जाणार आहे. शहरातील उन्हाची दाहकता आणी पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटंकती काही अंशी कमी व्हावी हा प्रयत्न असणार आहे. सोबतच नागरीकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी हा सुध्दा या अभियानाचा भाग आहे. यंदा या अभियानाअंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी पक्षी जलपात्र ठेवले जाणार आहे त्याची संस्थेतर्फे नांेद केली जाणार असुन.
कार्यक्रमाचे संचालन नितीन रामटेके व आभार विजय हेडाऊ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेचे अमोल उटट्लवार, राहुल कुचनकर, शंशाक मुजंनकर, विश्वजीत इंगलवार, अभय अमुतकर, सचिन धोतरे, करिश्मा सोनपिंपरे, मयुरी आत्राम, हर्षा पोटदुखे, शुभांगी दांडेकर यांनी सहकार्य केले.

उमरेड

उमरेड

महाराष्ट्राची पहिली भंगीमुक्‍त नगरपालिका म्हणून नावलौकिकास असलेल्या उमरेड नगरपालिकेने स्वच्छतेचे पुरस्कारही पटकावले. 16 व्या शतकापूर्वी निर्माण झालेले, ब्रिटिशांची राजवट पाहिलेले हे शहर नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नागपूरपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. कोळसा खाणीमुळे प्रकाशझोतात आलेल्या या शहरातून विणकरांचा खडखडाट कायमचा बंद झाला. गोंड राजा बख्त बुलंद शहाच्या कारकिर्दीतील हे पुरातन शहर. परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या उंबराच्या झाडांमुळे या भागाला "उमरेड' असे नाव पडल्याचे पुरातन दाखले आहेत. 
.... 
महामानवांचा पदस्पर्श 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माई साहेबांनी या परिसराला भेट दिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी येथे भजनाद्वारे जनजागृती केली. 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी याच ठिकाणी विशाल जनसमुदायाला मार्गदर्शन केले. याचवेळी इतवारीपेठेत त्यांचा सत्कारही करण्यात आला. या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले उमरेड शहर विकासाचे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. 

Friday, April 10, 2015

साताऱ्याच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिकी शाळा

साताऱ्याच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिकी शाळा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात यावा, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. अर्थ व वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय राज्य शासनाने घेतला.
शुक्रवारी (ता. 10) विधानसभेत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा ठराव मांडला. विधानसभागृहाने एकमताने हा ठराव मंजूर केला. 9 एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभेत या विषयाबाबत ठराव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाबाबत सतत प्रयत्न व पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र, गुजरात तथा गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांच्याशी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या विषयाबाबत चर्चा केली.
आत्महत्येच्या देखाव्यासाठी जाळला मृतदेह

आत्महत्येच्या देखाव्यासाठी जाळला मृतदेह

नागपूर : गळा दाबून मुलीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणाऱ्या वडिलास पोलिसांनी अटक केली. दीपक नागोराव पाटील (वय 45) असे आरोपीचे नाव आहे.
केळवद येथून 36 किमी अंतरावरील बुधला येथे प्रिया दीपक पाटील या 14 वर्षीय बालिकेचा सात एप्रिलला जळून मृत्यू झाला होता. या घटनेची तक्रार मुलीचे काका बबन नागोराव पाटील (वय 36) यांनी केळवद पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सावनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीचा गळा दाबल्याने तिची श्‍वसननलिका बंद झाली. त्यात तिचा मृत्यू झाला.
कुख्यात राजा गौसने उकळली लाखाची खंडणी

कुख्यात राजा गौसने उकळली लाखाची खंडणी

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचाNयांनी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईलवरुन कुख्यात राजा गौसने शहरातील व्यापाNयांना फोन करुन लाखाची खंडणी उकळल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी वाडी, सक्करदरा व पाचपावली पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला.
रविना

रविना

अभिनेत्री रविना टंडन हि शुक्रवारी चंद्रपूर येथे एका कार्यक्रमासाठी आली होती. पत्रकारांशी संवाद साधताना 

तिघांच्या खून प्रकरणी ४ ताब्यात

तिघांच्या खून प्रकरणी ४ ताब्यात

नागपूर - तीन सख्ख्या भावांना भोसकून ठार केल्याची घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सक्करदर्‍यातील भांडेप्लॉटमध्ये घडली. यामुळे परिसरात मध्यरात्रीपर्यंत प्रचंड तणाव होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली.
एकनाथ उगले (३५), संजय उगले (३२) आणि केशव उगले (३0) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे बिडीपेठमध्ये राहात होते. एकनाथ हा अट्टल गुन्हेगार होता. चार वर्षांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर एका कुख्यात गुन्हेगाराचा तो जुगार क्लब चालवायचा. त्याच्यासोबतच संजय आणि केशवही हेच काम करायचे. परिसरातील एका कुख्यात गुन्हेगाराशी त्यांचे काही दिवसांपासून बिनसले होते. त्यावरून खून झाला.

Thursday, April 09, 2015

202 गावात कामांना जोमाने सुरुवात

202 गावात कामांना जोमाने सुरुवात

जिल्हा जलयुक्त शिवार अभियान
- अभिषेक कृष्णा यांची माहिती

नागपूर, दि.9 :   नागपूर जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत 202 गावांमध्ये सर्वांसाठी    पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अभियानाची कामे जोमात सुरु झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आज दिली.
बंदूकीचा धाक दाखवून लूटले

बंदूकीचा धाक दाखवून लूटले


नागपूर - वर्धा मार्गावरील अजनी चौकात अजीत बेकरीच्या प्रबंधक कडून मोटरसाइकलवर आलेल्या गुंडानी बंदूकीचा धाक दाखवून 90,000 रुपए लूटले
ऑस्ट्रेलिया के चमू कि नागपूर भेट

ऑस्ट्रेलिया के चमू कि नागपूर भेट

नागपुर : फ्रांसीसी विकास एजेंसी प्रतिनिधिमंडल का दौरा और नागपुर नगर निगम (NMC) करने के लिए एक 14 सदस्यीय चीनी प्रतिनिधिमंडल के बाद ऑस्ट्रेलिया के मार्क साथियों के महावाणिज्य एक सद्भावना यात्रा पर आए और परियोजनाओं में गहरी रुचि स्थानीय निकाय द्वारा किए जा दिखाई। सार्वजनिक कूटनीति अधिकारी सदा Elaris महावाणिज्य के साथ थे। उप महापौर मुन्ना पोकलवार, स्थायी समिति के अध्यक्ष रमेश शृंगार, नगर निगम आयुक्त हार्डीकर, वरिष्ठ पार्षद सुनील अग्रवाल, और दूसरों NMC के मुख्य प्रशासनिक भवन में आयोजित एक छोटे से समारोह में उन्हें गुलदस्ते की पेशकश के द्वारा ऑस्ट्रेलियाई महावाणिज्य और उनकी टीम का स्वागत किया। उपायुक्त जेड आर  सिद्दीकी, अपर उपायुक्त प्रमोद भुसारी, अधीक्षण अभियंता प्रकाश उरडे, टैक्स निर्धारक शशिकांत हस्तक, सहायक आयुक्त महेश धमेचा  और दूसरों को इस अवसर पर उपस्थित थे


Wednesday, April 08, 2015

कारागृहात गांजाच्या ५ चिलम जप्त

कारागृहात गांजाच्या ५ चिलम जप्त

९ मोबाईल, १६ मेमरी कार्ड आढळले

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाNयांनी वैâद्यांसाठी जणूकाही मोबाईल शॉपीच उघडली
की काय? असा सर्वांना प्रश्न पडला आहे. कारण बुधवारी झडती पथकाने बडी गोल बॅरेक क्र. १ व ५ मध्ये झडती घेतली असता २५ किलो गांज्यासह ९ मोबाईल, ७ बॅटरी, २ चार्जर, ४ हेड फोन, १ युनियार वंâपनीचे सिम, १६ मेमरी कार्ड, ३ वैâची, १ वस्तरा, १ लाईट टेस्टर असा मुद्देमाल जप्त केला. झडतीदरम्यान सात दिवसांपासून प्रत्येक बॅरेकमध्ये मोबाईल आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. याविषयी उलट सुलट चर्चा असून कुख्यात पाच वैâदी पळून गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आल्याने राज्य कारागृह विभागातील वरिष्ठ अधिकाNयांनी यापूर्वी प्रभावी अशी झडती मोहिम का राबविली नाही. असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
मंगळवारी कारागृहात घेण्यात आलेल्या झडतीत २५ ग्रॅम गांजा, सात मोबाईल, ४ पेनड्राईव्ह, दोन
चार्जर आणि एक मेमोरी कार्ड आढळून आले होते. आतापर्यंत कारागृहातून ६७ मोबाईल झडती
पथकाने शोधून काढलेत. यासोबतच कारागृहात मंगळवारी पहिल्यांदाच गांजा तर आज बुधवारी ५
चिलम आढळून आला. याप्रकरणी कारागृह विभागाच्या तक्रारीवरुन धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल
केला. मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात पाच कैदी पळून गेल्यानंतर येथील अधिकाNयांचे एक-एक पाप समोर
येत आहेत. अप्पर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या आदेशाने कारागृहात रोज झडती
घेण्यात येत आहे. कारागृहातील अधीक्षकासह तब्बल ११ अधिकारी व कर्मचारी निलंबीत केल्यानंतर
तसेच पोलिस महासंचालक एसीबी प्रविण दिक्षीत यांच्याकडे देखरेखीकाली चौकशी सुरु असल्याने
झडती घेणाNया पथकांना स्वातंत्र्य मिळाले आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, मोर्शी आणि बुलडाणा
येथून आलेल्या झडती पथकांतील रक्षकांना त्यांच्या सोबतचे अधिकारी व्यवस्थीत झडती घेऊ देत
नव्हते. हे विशेष.
आज आढळून आलेले मोबाईल नागपुरातील कुख्यात गुंडांच्या बरॅकमधून जप्त केल्याची माहिती
आहे. ९ पैकी सहा मोबाईल सॅमसंग, २ मायक्रो मॅक्स, १ आयबाल वंâपनीचे आहेत. कारागृह
प्रशासनाने आतापर्यंत सात दिवसांत ११ तक्रारी दाखल केल्या असून ६७ मोबाईल धंतोली
पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
‘‘जंगल वाले बाबा’’

‘‘जंगल वाले बाबा’’

राश्ट्र संत मुनिश्री चिन्मय सागर जी महाराज ‘‘जंगल वाले बाबा’’ का संदेष



मुनिश्री का आप सबके लिये आषीर्वाद। धर्मानुरागी बधुओं! गोवा के लोकोपयोगी मंत्री सुदीन धवलीकर ने जो जैन दिगम्बर मुनिराजो के प्रति प्रतिक्रिया व्यक्त की है। वह घोर निंदनीय और असहनीय है। ये सिर्फ दिगम्बर जैन साधु और जैन धर्म के ऊपर ही नहीं, सत्य, अहिंसा, तप और त्याग करने वाले सभी धर्म के साधु, संतों का घोर अपमान है। उन पर कुठाराघात है। मुबंई पत्रकार संघ के अध्यक्ष तिवारी ने जो प्रतिबंध की कार्यवाही हेतु डी.जी.पी. के लिये जो बात कही वह भी घोर आपत्तिजनक है। हमारे देष की संस्कृति सत्य, अहिंसा, त्याग है। दिगम्बर श्रमण संत हमारे संरक्षक है। इनका सत्य, अहिंसा, संयम, तप और त्याग चरम सीमा का है। दिगम्बर जैन साधु दया की मूर्ति हैं और हमारे देष की धरोहर हैं। जिनके तप, त्याग और अहिंसा की साधना से समाज और विष्व में षांति और स्थिरता बनी हुई है। ऐसे संतों पर कुछ पदासीन लोगों के बयान इनकी मानसिकता को दर्षातें है। बिकनी से दिगम्बर जैन साधुओं जैसे महान तपस्वियों की तुलना करना उनके चारित्र को दर्षाती है। ऐसे लोगों की वजह से ही देष व समाज चरित्रहीन होता जा रहा है। लगता है दिगम्बर साधुओं की तरह तप, त्याग, अहिंसा को धारण नहीं कर पाने के कारण ये ईश्र्या रखते है, द्वेश रखते है। जैन समाज, जैन धर्म और अल्संख्यकों के साथ यह बहुत बड़ी साजिष और शंड़यंत्र लग रहा है। इसलिये देष भर की जैन समाज और सभी षीर्श संस्थानें एवं सभी साधु, संत खुलकर सामने आयें। ऐसे लोगों को उनके पीछे रहने वालों को जैन समाज के अस्तित्व का अहसास करायें। आगे इस प्रकार कोई शंड़यंत्र न रचा सके, ऐसा घोर प्रतिकार करें और देष के प्रधान मंत्री, गृह मंत्री और भाजपा सरकार के सारे मुख्यमंत्री और षीर्श नेताओं से इस बयान के बारे में प्रतिक्रिया मांगे। जब तक प्रतिक्रिया नहीं देते है तब तक घोर प्रतिरोध करें साथ ही जैन समाज यह समझे कि कौन-कौन हमारे साथ क्या-क्या कर रहा है ? चरित्र चक्रवती आचार्य षांतिसागर जी महाराज का स्मरण करें जिन्होंने हमारे लिये कितना बड़ा उपकार किया था। और सभी समाधान होने तक घोर प्रतिरोध और प्रतिकार करते रहें।