● राष्ट्रपतींच्या कार्यक्रमामुळे रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीत साई दर्शन भक्तांसाठी बंद राहणार, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांची माहिती
●BJP Vs MNS बुलेट ट्रेन...
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे स्पष्ट मत
नागपूर - नमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज...
मुंबई /प्रतिनिधी: मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 22 कुटुंबांचा...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाकडे महामातृक क्षेत्र म्हणून पाहिले जाते. नवरात्र काळात देशभरातील लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. सध्या करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी मंदिर...
मुंबई - येथील वेस्टर्न रेल्वे लाइनवरील एल्फिन्सटन स्टेशनवर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये...
नवी दिल्ली-फेसबुक आता एक असे फिचर लाँच करणार आहे ज्यामुळे रक्ताची गरज असलेली व्यक्ती आणि रक्तदाता एकमेकांशी संपर्क साधू शकतील.हे अनोखे फिचर जागतिक रक्तदान दिनाच्या दिवशी अर्थात 1 ऑक्टोबर रोजी सुरु...
सावली/प्रतिनिधी:
वाढत्या महगाईला विरोध करत सावली येथे आज चक्क गॅस सिलेंडरचीच अंतयात्रा काढण्यात आली.भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या कमवकुत धोरणामुळे राज्यभरात महागाईच्या भस्मासुर दिवसेंदिवस...
पिटीआय वृत्तसंस्था/
जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) लवकरच...
कामठी : खेळता खेळता बेपत्ता झालेल्या लिहिगाव येथील सुजल नेपाल वासनिक या नऊ वर्शीय विद्याथ्र्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. अपहरण कत्र्यांनी प्लॅनिंग करूनही खंडणीचा प्रयत्न असफल झाला असून, मुलगा...
मुंबई- राज्यात २०१५ साली महाराष्ट्र
निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर ३२० निसर्ग
पर्यटनाची निवड करण्यात आली असून, त्यापैकी ११६ स्थळांचा विकास आराखडा तयार
करण्यात आला आहे. त्यास...
नागपूर - नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा प्रकल्प हा केवळ उद्योगपतींसाठी
आहे. कोका-कोला कंपनीला ३० लाख लीटर, नव्याने येऊ घातलेल्या कार कंपनीसाठी
६० लाख लिटर आणि अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींच्या कंपन्यांसाठी...
सावली= हा
दुष्काळ पावसामुळे नसून सरकारच्या उदासिनतेचा आहे असा आरोप श्रमिक
एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. श्रमिक एल्गारने
काढलेल्या आदिवासी शेतकरी मोर्चासमोर बोलत होत्या....
क्लीन सिटी म्हणून देशात ७६ वा क्रमांक व राज्यात सहावा क्रमांक मिळविणाऱ्या चंद्रपूर शहरात महिलांच्या स्वच्छतागृहांचा अभाव दिसून आला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे....
गोंदिया/प्रतिनिधी:
भारताचा कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तानकचे गुणगान गाणारा किस्सा सद्या विदर्भातील गोंदियात घडला असला असल्याची माहिती एका ऑनलाईन वृत्त साईट कडून मिळत आहे.गोंदियात ‘आय लव्ह पाकिस्तान’...
कामठी मधील वेकोली कर्मचारी जगदीश श्रावणकर यांचावर आज सकाळी ६च्या सुमारास ड्युटीवर जातेवेळी कांद्री बस स्टॉप समोर पल्सर वर येऊन दोन अज्ञात आरोपींना गोळ्या झाडून बोरडा रोड नी पसार झाले.
झाडलेल्या दोन...
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात शहरात कांग्रेस पक्ष सद्या रोज ना-ना विविध कारणांवरुण माध्यमात चांगलाच गाजत आहे. असाच
आणखी एक नवीन कारनामा चंद्रपूरच्या चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष...
कोरची : मानधन वाढीच्या विषयावर अंगणवाडी महिला कर्मचाºयांचा राज्यव्यापी
संप सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातही या संपाची तीव्रता अद्यापही कायम आहे.
अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या समस्यांच्या अनुषंगाने...
बल्लारपूर: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली
जनतेची दिशाभुल केली. पेट्रोल, डिझेल, गॅस व वीज बिलात भरमसाठ वाढ करून
जनतेला वेठीस धरले. शेतकºयांच्या आत्महत्या रोखू शकत नाही. भाजपचे...
सावली: मानधनाबाबत असलेल्या टास्क कन्फ र्मेशन या जाचक अटीमुळे मागील सहा
महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संगणक परिचालकांना आर्थिक संकटांचा सामना
करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी...
गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध
पेट्रोल, डिझेल, गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली.
साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या...
भंडारा : ५ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी
कार्यक्रमात तीनही विधानसभा मतदारसंघात २०, ७१५ नव्या मतदारांची नोंदणी
करण्यात आली. १६,२६० मतदार विविध कारणाने वगळण्यात आले असून यात...
नागपूर - गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ
सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून,
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची...
बल्लारपूर - अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती तालुका शाखा बल्लारपूर च्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्शण शिबीर येत्या 1 आॅक्टोबर (रविवार)ला येथील मारोतराव हजारे सभागृहात आयोजित करण्यात आले...
सावली- तालुक्यातील मेटेगांव तलावाचे काम शासनाने बंद केल्यांने आणि सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यांने मेटेगांव, चक मानकापूर, मानकापूर या गावातील कोणत्याही शेतक-यांना रोवणे करता आले नाही त्यामुळे...
प्रतिनिधी /वर्धा
कारंजा घा - तालुक्यातील मेठ हिराजी येथील शेतकरी मनोहर कुळमते वय 50 हा शेतकरी बैल घेऊन शेतात जात असताना मागून वाघाने हल्ला केला यात 15 ते वीस मिनिट शेतकरी वाघासोबत झुंज केली त्यानंतर...
चंद्रपूर - येथील एका जोडप्यांना त्यांचा वाद मिटवून देण्या साठी खंडणी मागितल्याप्रकरणी शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली.
शहरातील एका जोडप्याचे एकमेकांसोबत...
नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात
येणार आहे. यंदा ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असून येत्या...
नागपूर : पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये या महिन्यात
समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागपूर शहरासाठी पाणी पुरवठ्याची तरतूद
केल्यानंतर खरीप हंगामातील पिकांसाठी एका पाळीचे १५० दशलक्ष घनमीटर...
प्रतिनिधी:
भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना खात्यावर ठेवाव्या लागणाऱ्या शिल्लक रकमेची अट कमी करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या ग्राहकंसाठी सुट देखील दिली आहे.5 हजार ऐवजी कमीत कमी 3 हजार...
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी ‘सौभाग्य’ योजना राष्ट्राला अर्पण
केली. अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश असलेली ही योजनाही देशभरातील
महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच सादर...
प्रतिनिधी /हिंगणघाट - नवरात्रीच्या पावनपर्वावर मनसे चे वर्धा जिल्हाअध्यक्ष असलेल्या अतुल वांदिले यांच्या आधार प्रतिष्ठाण तर्फे पुणे फेस्टिवल च्या धर्तीवर हिंगणघाट येथे भव्यदिव्य असा महाराणी...
'सत्ता ही अशी क्षमता आहे की ज्याद्वारे इतरांवर आपली इच्छा लादणे आणि आज्ञापालन न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करता येते' ही शोरजन बर्गन यांची सत्तेची व्याख्या विद्यमान भाजप सरकारच्या...
गोहाना (हरियाणा) : येथील एका विद्यार्थिनीने शाळेच्या स्टाफवर तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप केला आहे. याबद्दल तिने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे आणि न्याय देण्याची मागणी केली आहे. पत्रात लिहिले आहे...
प्रतिनिधी/वाडी -
अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कारवर नागपूरमध्ये हल्ला
करण्यात आला.या हल्यात त्यांच्या कारवर दगड़फेक आणि शाही फेकण्यात आली. या घटनेनंतर वाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी...
आमदार रवी राणा यांच्या गाडीवर वाडीजवळ दगडफेक करून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न
यवतमाळ : तेलंगणातून अकोला येथे जाणाऱ्या गांजा तस्करीची कडी गवसली. यवतमाळ शहर पोलिसांनी पांढरकवडा बाय पास वर सापळा...
जयपुर:
राजस्थानमधील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी कौशलेंद्र प्रपन्नचारी फलाहारी महाराज यांना बलात्कार प्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राजस्थानमधील...
चल राजकारण्या आपण
मराठी मराठी खेळू
स्वार्थापायी मराठीला नग्न तुम्ही केलं
सत्तेपायी मराठीला भग्न तुम्ही केलं
भावनेचा खेळ हा भावनेशी खेळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू
हिंदी...
प्रतिनिधी/नांदेड :- सोशियल मीडिया वरून साहित्य क्षेत्रात जनप्रसिद्धि मिळविलेल्या साहित्य स्पंदन,कुही या साहित्याकांच्या व्हाट्स अँप ग्रुपने गेल्या काही वर्षांपासून साहित्य क्षेत्रातील विविध स्पर्धेचे...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...