मुंबई, दि. ३०- उच्चशिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल बुधवारी सकाळी जाहीर झाला. यंदा राज्यातून ७२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. तर कोकण...
राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७९.९५ टक्के उत्तीर्ण । निकालात मुलींची बाजी । ८४.६ टक्के मुली उत्तीर्ण । ८५.८८ टक्के निकाल देणारा कोकण विभाग राज्यात अव्वल ।६ जूनला मिळणार गुणपत्रिका...
पुणे - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा संप, उशिरा सुरू झालेले उत्तरपत्रिका तपासणीचे काम, अशी आव्हाने पेलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल...
चंद्रपूर दि.२८ (प्रतिनिधी):क्षुल्लक वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एका मित्राने दुसèया मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णनगर येथे मंगळवार,...
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली, ताडोबा व कोळसा या तिन्ही
परिक्षेत्रातील १५२ पाणस्थळावर २५ व २६ मे रोजी प्राणिगणना करण्यात आली. वनविभागाचे
अधिकारी, कर्मचारी आणि १५९ वन्यप्रेमी...
चंद्रपूर - जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका खुनाच्या कैद्यावर दुस-या एका कैद्याने दाढी करण्याच्या धारदार वस्त-याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. जखमी स्थितीत या कैद्याला...
रायपूर - कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी शनिवारी (ता. 25) सायंकाळी केलेल्या हल्ल्यानंतर अपहरण करण्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह आज (रविवार)...
चंद्रपूर- आदर्श व्यसनमुक्त, सुसंस्कृत समाज
घडविण्याच्या उद्देषातून सुरू करण्यात आलेल्या समाजसुधारक न्यासतर्फे देशभरात
अभिनव उपक्रम सुरू आहे. याच उपक्रमातून माननीय नितीन पोहाणे यांच्या
वाढदिवासानिमीत्य...
चंद्रपूर- ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रात वन्यप्राणी प्रगणना केली जाणार आहे . यासाठी वनविभागाचे सुमारे २५० अधिकारी - कर्मचारी या कामासाठी गुंतले असून...
चंद्रपूर- बुधवारपर्यंत विदर्भाला घट्ट पकडून असलेला उष्णतेच्या लाटेचा विळखा आता हळूहळू सैल होत आहे . गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही पाऱ्यात हलकी घसरण झाली . नागपूरपेक्षाही विक्रमी उच्चांक नोंदविणारा चंद्रपूरचा...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...