काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 14, 2014

अरुण शिंदे - आरोप सिद्ध

अरुण शिंदे - आरोप सिद्ध

विभागीय चौकशीचे आदेश

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यपालन अधिकारी व विद्यमान अकोला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्यावर येथील जिल्हा परिषद सदस्यांनी सामूहिकपणे लावलेले आरोप शासनातर्फे नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशी अहवालात सिद्ध झाले. आणि न्यायालयाने शिंदेंवर कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशीचे आदेश आयुक्तांना दिले. 

येथील जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे यांचा कार्यकाळ त्यांच्या गैरव्यवहारामुळे बराच विवादित राहिला. त्यामुळे जि. प. सदस्य आणि शिंदे अनेकदा आमने-सामने आले. सर्व सदस्यांमार्फत अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढावला. जि. प. सदस्य विनोद अहीरकर यांनी जि.प. प्रशासनातील अनेक प्रकरणे जनतेसमोर आणून शिंदेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अहीरकरांच्या तक्रारीत सत्यता आढळल्यानंतर हे प्रकरण आणखीच चर्चेत आले. शिंदे यांच्यावर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असताना जिल्हा परिषदेतून झालेल्या एकूण २0 व्यवहारासंदर्भात चौकशी समितीने शिंदेच्या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केले. यात प्रामुख्याने २0११ मध्ये 'जागतिक हातधुवा' कार्यक्रमात ५0 लाखांचा गैरव्यवहार, अनुसूचित जाती जमातीच्या मुलींना सायकल वाटप, अवकार निरीक्षण कक्ष स्थापन करण्यात व डीकलोरिडीकेशन करण्यात ८३.८0 लाखांचा गैरव्यवहार, एम. बी. साबळे यांच्या मदतीने १५.१७ लाखांचा गैरव्यवहार व रिश्‍वतखोरी, सर्व शिक्षा अभियानांतर्गत नियमबाह्य खरेदी करून ५८.३७ लाखांचा गैरव्यवहार, औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून औषधी खरेदी करण्याकरिता शासनाकडून मिळालेल्या रकमेत ३६४.२१ लाख रुपयांचा गैरव्यवहार, शिक्षकांचे समायोजन करून शासनाच्या तिजोरीवर ५0.४0 लाख रुपयांचा भुर्दंड बसवून त्यात गैरव्यवहार, तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतकरिता नियमबा संगणक खरेदी करण्यात शासनाच्या ५५.८0 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर, सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रयोगशाळेचे बांधकाम, शालेय पोषण आहार २0१0-११ अंतर्गत पुरवठादार कंत्राटदारास ६१ लाख ६ हजार ६१ चे जादा रकम देणे, वाहनाच्या पेट्रोलची बनावट देयके तयार करून लाखो रुपये उचलणे, इलेक्ट्रिसिटी मेंटेनन्सच्या नावाखाली बनावट देयके तयार करून पैसे उचलणे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या निधीचा गैरव्यवहार करणे, एमपीईजीएस अंतर्गत प्राप्त ३ कोटी निधीचा गैरव्यवहार, अशा एकूण २१ प्रकरणांचा यात समावेश होता. जि.प. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या सर्व प्रकरणांची चौकशी होवून या प्रकरणी शिंदेंना शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविले. आणि न्यायालयाने शिंदे आणि संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले. ही चौकशी तत्कालिन वर्धा जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चóो यांनी पूर्ण केली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता शिंदे आणि अन्य दोषी अधिकार्‍यांविरोधात दोषारोप करून शासनास पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्यावर आता काय, कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Saturday, April 12, 2014

मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते 'चंदेरी सोनेरी' चे प्रकाशन

मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते 'चंदेरी सोनेरी' चे प्रकाशन

सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते काल दि, ११ एप्रिल २०१४ रोजी मैत्रेय प्रकाशनाच्या 'चंदेरी सोनेरी' या ललिता ताम्हणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. चंदेरी सोनेरी' पुस्तकाच्या प्रकाशनवेळी (डावीकडून) माणिक वर्मा यांची कन्या राणी वर्मा, मैत्रेय उद्योग समूहाच्या सीएमडी वर्षा सत्पाळकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ मेकअप मन पंढरीनाथ जूकर, पुस्तकाच्या लेखिका ललिता ताम्हणे आणि मैत्रेय प्रकाशनाच्या संपादिका जयश्री देसाई.
प्रकाशनानंतर 'जीवनगाणे'तर्फे पुस्तकात समाविष्ट मीनाकुमारी ते माधुरी दीक्षित या व्यक्तिरेखांवर आधारित 'चंदेरी-सोनेरी - कलाकार मुलाखतीपलीकडचे' हा सांगीतिक कार्यक्रम सादर झाला.
मेधा पाटकर, राजू शेट्टी, खोत यांना अण्णांचा आशीर्वाद

मेधा पाटकर, राजू शेट्टी, खोत यांना अण्णांचा आशीर्वाद

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महायुतीचे हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी, आम आदमी पार्टीच्या ईशान्य मुंबईतील उमेदवार मेधा पाटकर आणि माढा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत  यांना आशीर्वाद दिला आहे 
भूसुरुंग स्फोटात बाराजण ठार

भूसुरुंग स्फोटात बाराजण ठार

छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवादी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात बाराजण ठार झाले. मागील तीन दिवसांत गडचिरोली-छत्तीसगड पट्ट्यात झालेला हा तिसरा नक्षलवादी हल्ला आहे.
एक संदेश

एक संदेश

23 दिसंबर 2013 को लोक बिरादरी प्रकल्प ने अपनी 40 साल की  यात्रा पूरी की. माडिया एक आदिम जनजाति के उत्थान , देखभाल और विकास के लिए मानवीय, महान सामाजिक कार्यकर्ता बाबा और साधनाताई  आमटे द्वारा शुरू किया गया था,  जो इस परियोजना के बाद से कई गुना विस्तार किया गया है . आज हम एक अस्पताल, आवासीय स्कूल और 60-70 परिवार के सदस्यों के होने जंगली जानवर अनाथालय के माध्यम से सेवा करते हैं ! ऐसे बांस शिल्प, सिलाई , डेयरी , पोल्ट्री और बेकरी के रूप में वोकेशनल प्रशिक्षण गतिविधियों को भी शुरू कर दिया गया है .
 आधुनिक सुविधाओं हमें बेहतर सेवा करने का मौका देने के साथ एक नई इमारत का निर्माण कार्य शुरू कर दिया है .  बाबा आमटे  के शताब्दी वर्ष के उपलक्ष में २६ दिसंबर 2014 , पर अस्पताल का उद्घाटन करने की योजना है, हम उसी को पूरा करने की कोशिश कर रहे हैं .
 हम आप की तरह उदार शुभचिंतकों से आशीर्वाद , प्यार और विश्वास के साथ अपने लक्ष्य को प्राप्त कर सकते हैं कि सुनिश्चित कर रहे हैं .

आपका
अनिकेत प्रकाश आमटे


निधी  लोक बिरादरी प्रकल्प हस्तांतरित करा :
खाते नाव : Maharogi सेवा समिति , Warora
( महाराष्ट्र , भामरागड शाखा बँक ) ,
बचत खाते क्रमांक : . 20244238823 IFSC : MAHB0001108
सर्व देणग्या भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80 जी अंतर्गत सूट आहे .
पावती साठी - आम्हाला देणगीदारांचे , पत्ता आणि पं नाव ईमेल

Warm Regards,
Aniket Prakash Amte
Lok Biradari Prakalp,
At: Hemalkasa, Post & Taluka: Bhamragad,
District: Gadchiroli, Pin code: 442 710, M.S. India.
Mobile: 9423208802 / 7588772860



Website: www.lokbiradariprakalp.org

www.lbphemalkasa.org.in
आपलं सरकार

आपलं सरकार

आपलं सरकार

बोल बच्चन @ देवनाथ गंडाटे
----------------------------

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच मुंबईच्या चित्रनगरीत सध्या एकच चर्चा चाललीय. ती म्हणजे पक्षप्रवेश आणि लोकसभा उमेदवार म्हणून नामांकन भरल्याची. सारेच उठसूठ राजकारणात जाऊ लागलेत. त्यामुळं दिग्दर्शक-निर्मात्यांना चित्रपटांची चिंता वाटू लागली आहे. सारेच राजकारणात गेले तर कसं होईल आपल्या फिल्म इंडस्ट्रीजचे, असा प्रश्न त्यांच्या मनात सतावू लागलाय. त्याचाच हा किस्सा.
एका चित्रपटाच्या अनुषंगाने एक दिग्दर्शक निर्मात्याला काही नायक-नायिका हव्या होत्या. त्यासाठी तो ड्रीमगर्ल हेमामालिनीकडे गेला. मॅडम, आपलं सरकार चित्रपटासाठी आपण भूमिका कराल काय? अशी विचारणा केली. मात्र, हेमाजींनी नकार देत, अभी तो मेरे पास टाईम नही, मोदीजीको पीएम बनाना है. निराश झालेल्या दिग्दर्शकाने मग, दिपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीची भेट घेतली. चित्रपटाचे कथानक सांगितले. ऐकून ती भारावली. दिग्दर्शकही खूश झाला अन मन मे लड्डू फूटा. पण, झाले ते उलटे. दिपालीने आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नगरची उमेदवारी मिळविली. निराश झालेल्या दिग्दर्शकाने फोन करून दिपालीला विचारले. का हो मॅडम. तुम्ही तर होकार दिला होता ना. मग, काय झाले?. त्यावर ती म्हणाली, तुम्हीच तर म्हणाले आपलं सरकारमध्ये काम करा. मग, सरकार बनण्यापूर्वी खासदार बनायला नको. हिरमुसल्या मनानं परतलेल्या दिग्दर्शकानं अभिनेत्रींचा नाद सोडला आणि अभिनेत्यांना शोधणे सुरू केले. परेश रावल यांची भेट घेतली. सारं समजावून सांगितलं. दोन दिवसांत कळवितो, असे रावल बोलले. पण, दुस-याच दिवशी वृत्तपत्रात परेश रावल भाजपचे उमेदवार म्हणून बातमी झळकली. दिग्दर्शकाने ओ मॉय गाड म्हणत डो्क्यावर हात ठेवला. पुढे, महेश मांजरेकर यांच्याकडे विनवणी सुरू केली. पण, काही फायदा झाला नाही. त्यांनीही मनसेच्या उमेदवारीत व्यस्त असल्याचे सांगत डॉ. कोल्हेंकडे जाण्याचा सल्ला दिला. बंगल्यातून चहा-पाण्याविना परतलेल्या दिग्दर्शकाने त्यांची जागा डॉ. अमोल कोल्हे भरून काढतील, या आशेनं त्यांच्याकडे गेले. पण, बघतात तर काय त्यांनी हातात शिवधनुष्य घेतला होता. शेवटचा पर्याय नंदू माधव होते. त्यांनी होकार दिला. हरकत नाही, असे सांगत त्यांनीही दिपाली सय्यदचा किस्सा गिरविला. आपलं सरकार आणू. पण आधी लोकसभा जिंकू. मग, या दिग्दर्शकाने राखी सावंतला गाठले. पण, तिची भाषाच निराळी. का, कशासाठी? असे टर्रकविणारे प्रश्न करीत राहील. आपलं सरकार ना. नक्कीच साकार करू. पण, ते राष्ट्रीय आम पक्षाच्या तिकिटावर. तिच्यापुढे काय बोलावे, तिला कसं समजवावं, हे त्या दिग्दर्शकाच्या नाकीनऊ आले होते. पण, ती हट्टी आणि जिद्दी स्वभावाची. या देशात दोनच गोष्टी मोठ्या. एक मीडिया आणि मी (राखी), अशी ती बडबडत होती. एक नंबरची ऑयटमबाज ही राखी एकदिवस दिल्लीतही गेली होती. मै दिल्ली की चाय पिने आयी हू, अशी जोराजोरानं ओरडत कमळाचं फूल मागत होती. काय म्हणावं या पोरीला.


या राजकारणामुळे वैतागलेल्या दिग्दर्शकानेही आपलं सरकार या चित्रपटाचा नाद सोडलाय म्हणे. पण, या अभिनेत्यांच्या डो्नयातील राजकारणाचं भूत उतरल्यावर चित्रपटाचे चित्रिकरण करणार असल्याचे समजते.
 नोटा देणार

नोटा देणार

नोट नाही घेणार
पण, नोटा देणार

उमेदवार पसंत नसेल, तर नोटाचा वापर करा, असा एक संदेश व्हॅट्सवरच्या
ग्रुपमध्ये आला आणि लगेच एका खेड्यातील एका तरुणाने त्यावर आपली कॉमेन्ट्स टाकली. अहो काय सांगता? नोटा घेऊन मतदान करणार नाही आम्ही. ते वाचून त्याच ग्रुपमधील अनेक फेरन्ड्सला हसू आले. इतक्यात एकाने "नया है वह"ची पोस्ट टाकली. नोटा घेऊन मतदान करणार नाही, ही त्याची कॉमेन्ट्स प्रामाणिक आणि जागृत मतदार म्हणून योग्य होती. पण, यातील नोटाचा अर्थ त्याला कळला नव्हता. म्हणून त्याची थोडी गोची झाली. यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा प्रयोग होणार आहे. यावेळी ईव्हीएममध्ये नन ऑफ द अबाऊ म्हणजेच नोटाचा पर्याय दिला आहे. जर मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर नोटाचा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. एखाद्या मतदाराला नोटाचा उपयोग करायचा असेल तर एक फॉर्म भरुन द्यावा लागत असे; परंतु आता लोकसभा निवडणुकीत असा फॉर्म भरून देण्याची गरज भासणार नाही. 

लोकसभेचा गाजावाजा मोठा
साराच उमेदवारवर्ग खोटा 
मतदार राजा, तु नाही छोटा
पसंत नसेल, तर दाब नोटा 

या नोटाचा प्रचार काही सामाजिक
संस्था करीत आहेत. विदर्भात
वेगळ्या राज्याच्या मागणीला समर्थन न देणा-या उमेदवारांना पराभूत करा आणि नोटाची बटन दाबा असा प्रचार स्वाभिमानी विदर्भ संघटनेने सुरू
केला आहे. विदर्भ जनता पक्ष यांनी जोरदार मोहिम सुरू केली आहे. ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत.
रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटाचा वापर करण्याचा आवाहन केले आहे.
उमेदवार पसंत नाही, असे सांगण्यासाठी पूर्ण फार्म भरून देण्याची पद्धत होती. मात्र, अनेक मतदारांना त्याची माहिती नव्हती. आता व्होटींग मशीनवर नोटाची बटn आल्याने आपला हक्क बजावता येणार आहे. निवडणूक कोणतीही असो. प्रचार, आश्वासने आणि मतदानाच्या दिवशी पैशाचा भडीमार चालतो. अमाप पैसा खर्च करून लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न राजकारणात उतरलेल्या पुढा-यांचे असते. जनतेची सेवा करण्यासाठी अमाप पैसे खर्च करण्याची गरज आहे का?
मग, हे निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरोखर विकासकामे करतील काय, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. म्हणूनच उशिरा का होईना, स्वातंत्र्यांच्या इत्नया वर्षानंतर परिवर्तनाची एक लाट देशात येवू पाहत आहे. मात्र, त्या लाटेला मनोटांफचा वापर करून परतवून ावण्याचे काम गर्भश्रीमंत राजकारणी करू पाहत आहेत. देशात सर्वात जास्त सत्ता काँग्रेसने भोगली. मात्र, नागरिकांच्या अपेक्षा आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात पाहिजे तसे यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेसची सत्ता उलथून लावण्यासाठी अनेक पक्ष तयार झाले. देशात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक असे हजारो पक्ष स्थापन झालेत. एक ना धड भाराभर chiध्या झाल्या. एकाही पक्षाला देश सुधारण्यात यश आले नाही. आता अरvद केजरीवाल देश सुधारण्यासाठी निघालाय. पण, कोणतेही नियोजन नाही. केवळ भ्रष्टाचार...भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, ज्यांना एकावरही विश्वास नाही, अशांना नोटाची बटन दाबण्याची ही संधी आहे. विदर्भ जनता पक्ष आणि विदर्भ राज्य हलबा सेना यांना संपूर्ण नागपूर मध्ये वं इतर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे
काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार

काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार


काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार

शहरातील सफाई कामाच्या कंत्राटाचा धनादेश मंजूर करण्यासाठी १0 हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील माजी नगराध्यक्ष बिता रामटेके यांना व त्यांचे पती घनश्याम रामटेके यांनाही शिक्षा सुनावली. २00४ मध्ये हे प्रकरण घडले होते. या प्रकरणामुले काँग्रेस प्रतिमा धुलीस गेली । गत विधानसभा निवड़णूकित त्या चंद्रपूर च्या उमेदवार होत्या । आता काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे । गत निवडणुकीत येथील भाजपचे उमेदवार नाना शामकुळे यांनी काँग्रेसच्या बीता रामटेके यांचा १५ हजार ४१० मतांनी पराभव केला. शामकुळे यांना ६७ हजार २५५ मते मिळाली आहेत. तर, रामटेके यांना ५१ हजार ८४५ मते मिळाली।

2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे बिताताई रामटेके चंद्रपूर विधानसभेच्या उमेदवार होत्या. त्यांना पराभव पत्करावा लागला. याहीवेळी बिताताईच उमेदवार असतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना आता न्यायालयाने दोषी ठरविल्यामुळे त्यांचे राजकीय प्रवास संपण्यात जमा आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला आहे. त्यामध्ये न्यायालयाने एखाद्या राजकीय व्यक्तीला जर शिक्षा दिली, तर ती व्यक्ती भविष्यात निवडणुकीला पात्र ठरणार नाही. यामुळे आता बिताताईला निवडणूक रिंगणात उभे राहता येणार नाही.
तत्कालिन नगराध्यक्ष बिता रामटेके यांच्या कार्यकाळात तुकूम आणि पोलीस लाईन येथील सफाईचे कंत्राट चंद्रपुरातील शितला माता सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले होते. काम सुरू झाल्यावर काही रकमेचे बिल मंजूर करून धनादेश देण्यात आला. मात्र उर्वारित रकमेसाठी रामटेके यांनी टाळाटाळ करीत १0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर या संस्थेच्या अध्यक्षा कविता महातव यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. ठरल्यानुसार ३0 एप्रिल २00४ रोजी बिता रामटेके यांच्या निवासस्थानी कविता महातव यांनी ही रक्कम त्यांना दिली. त्यावेळी बिता यांचे पती घनश्याम रामटेकेही उपस्थित होते. लाचेची १0 हजारांची रक्कम त्यांनी आपल्या पतीकडे देण्यास सांगितली. त्यानुसार ही रक्कम स्विकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्या दोघांनाही रंगेहात अटक केली होती. याप्रकरणी विशेष न्यायालयात खटला सुरु होता. तब्बल १0 वर्षांंनी त्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी निर्णय देताना, बिता रामटेके यांना कलम ७ नुसार एक वर्षांंचा कारावास आणि ५00 रुपये दंड, कलम १३ नुसार दोन वर्षांचा कारावास आणि एक हजार रूपये दंडाची सजा सुनावली. या घटनेतील सहभागाच्या आरोपाखाली त्यांचे पती घनश्याम रामटेके यांनाही कलम १२ नुसार एक वर्षाची सजा आणि एक हजार रूपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून संजय मुनघाटे यांनी काम सांभाळले.

Friday, April 11, 2014

२ वर्षाची शिक्षा

२ वर्षाची शिक्षा

चंद्रपूर नगरपरिषद च्या तत्कालीन अध्यक्ष बीता रामटेके यांना लाच घेतल्या प्रकरणी २ वर्षाची शिक्षा सुनावली. शीतला माता बचत गटाच्या बिलासाठी घेतली होती रक्कम


३० जुलै रोजी नगराध्यक्ष बिता रामटेके व त्यांच्या पतीला १० हजारांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन विभागाच्या अधिकार्‍यांनी मुद्देमालासह अटक केली. रात्री उशिरा प्रतिबंधक विभागाचे अधिकारी रामटेके यांना अटक .
 माता महाकाली देवीचे दर्शन

माता महाकाली देवीचे दर्शन

During the five days of the start candrapurata mother Mahakali devi darshan to the devotees around 20 to 25 thousand transplanted presence. Marathwada region for the devotees to enter the group has at least two thousand of devotees daily visit the Mahakali Mata are working. He earned a garava devotees from, for Mahakali Temple Trust has been cold. Sobataca for the devotees in the temple phavaryanci being cold.
Nanded district in Talegaon dream of a devakarani was the mother of Mahakali. Devi Darshan devakaranila was called for. It was for darshan. When the Yatra started from the real Mahakali, is a legend. Mahakali shrine today on behalf of the Committee ghatasthapana huge rush of devotees was .. paurnime the remains of the day duravaruna.
Nanded, Parbhani, Osmanabad, Beed, Aurangabad and andhrapradesatila devotees for darshan of the goddess have been. Caravanserai has been constructed for the devotees to stay at this. There are 46 rooms and two large halls dharmasaleta. Dharmasaleta can get in five to seven thousand devotees. The temple complex is well. Watch is kept in the temple during the Yatra sisitivhi kemeranca. It takes time for the first bhavakam of which the tin. LCD will be displayed in the area. Police deployed two caukyahi travel period and a 24-hour health service will be started. Darsanakarita that should not be possible inconvenience to the devotees, the devotees for special measures have been.
18 thousand devotees in the temple premises for the accommodation of the bailabajara skeara ft area for 10 thousand devotees accommodation has been constructed pavilion skeara feet. The temple for darshan to the devotees visit the rangekarita 18 thousand feet of mandapaci skeara has been given. Queued drinking water, hot and kular from garava facility is to pankhyaci.
They took the bull market in the area of ​​the temple devotees impossible to deal with every year. But, the government this year has akhkha clean. Jagojagi booth has been set up. Mutrigharaci the last three years the system has been closed and the toilet. If the watch is not the first time this year to facilitate all the devotees is getting.

Thursday, April 10, 2014

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार


गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. 
या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी आणि मतपेट्या सुरक्षित आहेत. 
सुरक्षा रक्षकांना नक्षलवाद्यांचा हल्ला परतवण्यात यश आलं आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गडदेवाडा येथे घडली. नक्षलग्रस्त भागात फक्त 3 पर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतपेट्या परत नेतांना अधिकाऱ्यांवर हा हल्ला झाला आहे.
गडचिरोली - चिमूरमध्ये मतदान पूर्ण, नक्षलवाद्यांना न जुमानता उत्साही मतदान

गडचिरोली - चिमूरमध्ये मतदान पूर्ण, नक्षलवाद्यांना न जुमानता उत्साही मतदान

गडचिरोली: गडचिरोली-चिमूरच्या नक्षलग्रस्त भागात 3 वाजेपर्यंतच मतदानाची मुदत होती. त्यामुळे या संपूर्ण भागात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 नक्षलग्रस्त भाग असूनही या परिसरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2009 मध्ये गडचिरोलीमध्ये तब्बल 65 टक्के मतदान झालं होतं. यावर्षीची आकडेवारी अजून हाती आलेली नाही.
 मात्र सकाळी 7 पासून मतदार केंद्रावर मोठ मोठ्या रांगा पाहायला मिळत होत्या. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता नागरिकांनी मोठ्य़ा उत्साहात मतदान केलं.