मुंबई दि.30 मार्च : राज्यातील पशू पालकांना जनावरांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन, पशूसंवर्धन विभागाच्या विविध योजना, जनावरांच्या सर्वसाधारण रोगांचे नियंत्रण व लसीकरण इत्यादीबाबत मोफत माहिती देणारा 1800...
नागपूर -जिल्ह्यात एकूण 89 वाळूघाट आहेत. यातील 49 घाटांचे
लिलाव 30 सप्टेंबर 2015पर्यंतच्या मुदतीसाठी करण्यात आले. जिल्ह्यातील कन्हान,
कोलार, सूर, पेंच नद्यांच्या पात्रातून वाळूचा उपसा होतो. मात्र,...
माथनी हे गाव नागपूर-भंडारा महामार्ग क्रमांक सहावर कन्हान नदीच्या कुशीत वसले आहे. नदीच्या पात्रात परिसरातील तसेच दूरवरून नागरिक अस्थी विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे या गावाला विशेष महत्त्व आहे. मौदा...
नागपूर: "आजच्या धक्कादायक परिस्थितीत, पाणी सर्वात मौल्यवान संपत्ती जीवन महत्वपूर्ण भाग आहे. पाणी वाचवण्यासाठी आणि महत्वाचे सामग्री रक्षण करण्याची मोहीम आवश्यक आहे. प्रत्येक घरातील पावसाच्या पाण्याची...
चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने दिनांक २९ मार्चच्या सकाळपासून ४८ तासात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रमधील पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे,...
चंद्रपूर येथील उद्योग वसाहतीत वनिता आहारचा उद्योग असून त्यांचे गुलाब जामून, ढोकळा, उकडपेंढी, मसाले, पापड व लोणचे विदर्भात चांगलेच प्रसिद्ध आहेत. आयएसओ 2200 मानांकन मिळविणाऱ्या वनिता आहारची उद्योग भरारी...
मंगरुळ-वडद येथील तलावातील घटना बुटीबोरी, : मंगरुळ-वडद तलावावर पार्टीसाठी गेलेल्या आशीर्वादनगरातील
सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 22) सायंकाळच्या सुमारास
उघडकीस आली. सर्व मृत...
चंद्रपूर - दाताळा रोड वरील इरई नदीचा पुल, या पुलावरून सतत पुजेअर्चचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रातसाचलेली घान. या घाणीला अडून अडकलेले प्लास्टीक , वनस्पती व या सर्वप्रकारमुळे तयार झालेला 2-3 फुटांचा...
कोरडवाहु शेतीच्या स्थैर्यास प्राध्यान्य
आणि राज्याच्या एकूणच विकासाला चालना- एकनाथराव खडसेमुंबई दि.१८ मार्च : राज्यातील कोरडवाहू शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज सादर झालेल्या राज्याच्या...
सावनेर, : दहावी, बारावीची परीक्षा म्हटली
की शहरातील मुलांचे काय कोडकौतुक होते. अंगारे, धुपारे, संतुलित आहार, तज्ज्ञांचे
मागदर्शन, मनमर्जी सांभाळणे, पालकांची सुटी... ही यादी कितीही मोठी होऊ...
चंद्रपुर- गुलाबी थंडीचीचाहूललागताच चंद्रपुरातील पाणवठे आणि जलाशय परदेशी पक्ष्यांनी नटू लागतात दरवर्षी मंगोलिया, पोलंड, सायबेरिया आणि युरोप खंडातून पक्षी आपल्याकडे हिवाळी स्थलांतर...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...