मुंबई दि.30 मार्च : राज्यातील पशू पालकांना जनावरांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन, पशूसंवर्धन विभागाच्या विविध योजना, जनावरांच्या सर्वसाधारण रोगांचे नियंत्रण व लसीकरण इत्यादीबाबत मोफत माहिती देणारा 1800...
नागपूर -जिल्ह्यात एकूण 89 वाळूघाट आहेत. यातील 49 घाटांचे
लिलाव 30 सप्टेंबर 2015पर्यंतच्या मुदतीसाठी करण्यात आले. जिल्ह्यातील कन्हान,
कोलार, सूर, पेंच नद्यांच्या पात्रातून वाळूचा उपसा होतो. मात्र,...
माथनी हे गाव नागपूर-भंडारा महामार्ग क्रमांक सहावर कन्हान नदीच्या कुशीत वसले आहे. नदीच्या पात्रात परिसरातील तसेच दूरवरून नागरिक अस्थी विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे या गावाला विशेष महत्त्व आहे. मौदा...
नागपूर: "आजच्या धक्कादायक परिस्थितीत, पाणी सर्वात मौल्यवान संपत्ती जीवन महत्वपूर्ण भाग आहे. पाणी वाचवण्यासाठी आणि महत्वाचे सामग्री रक्षण करण्याची मोहीम आवश्यक आहे. प्रत्येक घरातील पावसाच्या पाण्याची...
चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने दिनांक २९ मार्चच्या सकाळपासून ४८ तासात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रमधील पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे,...
चंद्रपूर येथील उद्योग वसाहतीत वनिता आहारचा उद्योग असून त्यांचे गुलाब जामून, ढोकळा, उकडपेंढी, मसाले, पापड व लोणचे विदर्भात चांगलेच प्रसिद्ध आहेत. आयएसओ 2200 मानांकन मिळविणाऱ्या वनिता आहारची उद्योग भरारी...
मंगरुळ-वडद येथील तलावातील घटना बुटीबोरी, : मंगरुळ-वडद तलावावर पार्टीसाठी गेलेल्या आशीर्वादनगरातील
सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 22) सायंकाळच्या सुमारास
उघडकीस आली. सर्व मृत...
चंद्रपूर - दाताळा रोड वरील इरई नदीचा पुल, या पुलावरून सतत पुजेअर्चचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रातसाचलेली घान. या घाणीला अडून अडकलेले प्लास्टीक , वनस्पती व या सर्वप्रकारमुळे तयार झालेला 2-3 फुटांचा...
कोरडवाहु शेतीच्या स्थैर्यास प्राध्यान्य
आणि राज्याच्या एकूणच विकासाला चालना- एकनाथराव खडसेमुंबई दि.१८ मार्च : राज्यातील कोरडवाहू शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज सादर झालेल्या राज्याच्या...
सावनेर, : दहावी, बारावीची परीक्षा म्हटली
की शहरातील मुलांचे काय कोडकौतुक होते. अंगारे, धुपारे, संतुलित आहार, तज्ज्ञांचे
मागदर्शन, मनमर्जी सांभाळणे, पालकांची सुटी... ही यादी कितीही मोठी होऊ...
चंद्रपुर- गुलाबी थंडीचीचाहूललागताच चंद्रपुरातील पाणवठे आणि जलाशय परदेशी पक्ष्यांनी नटू लागतात दरवर्षी मंगोलिया, पोलंड, सायबेरिया आणि युरोप खंडातून पक्षी आपल्याकडे हिवाळी स्थलांतर...
आसाम : पाकिस्तान समर्थक ३७ देशद्रोह्यांना अटक
-
दिसपूर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ हिंदूंच्या ‘टार्गेट
किलींग’नंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आसाममध्ये पाकिस्तानचे समर्थन
करण...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.