देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - सध्या वाघांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आपली ही समस्या सांगायची तरी कुणाला आणि कशी, असा प्रश्न कदाचित वाघांनाही पडला असावा. मात्र, ताडोबातील...
Wednesday, February 29, 2012
Thursday, February 09, 2012

बाबा आमटेंच्या स्मृतिदिनी आजपासून भारत जोडो अभियान
by खबरबात
चंद्रपूर - राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता व पर्यावरण जनजागृतीसाठी देशातील तरुणाईंसमवेत संवाद साधण्यासाठी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "भारत जोडो अभियाना'ला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली...
Monday, February 06, 2012

नगरपालिका ते मनपा
by खबरबात
नगरपालिका ते मनपाचंद्रपूर नगरीने कृत-त्रेता-द्वापार व काली अशी चारही युगे पाहिली आहेत. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या या नगरीचे वैभव आणि संपन्नता सहज लक्षात येते. प्रारंभी आर्यवंशीय राजा कृतध्वजाने ङङ्गलोकपूर'...
वैभवी 'चांद्या'ची आनंददायी सफर
by खबरबात
वैभवी 'चांद्या'ची आनंददायी सफर
पंधराव्या शतकात चंद्रपूर येथे गोंड राजांचे साम्राज्य होते. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे प्राचीन आणि गोंडकालीन वास्तू आजही आहेत. महाकाली मंदिर, अंचलेश्वर...
लेखकांचा स्वभाव रंगातून
by खबरबात
चंद्रपूर, ता. ४ : व्यक्तीस्वभाव हा मानसाच्या जीवनातील एक अंग आहे. एखाद्याचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्या व्यक्तीचा सहवास लाभणे अपेक्षित असते. मात्र, विजयराज बोधनकर यांनी कुणाच्याही प्रत्यक्ष सहवासात न...
Saturday, February 04, 2012
३२ वर्षांपूर्वीचे साहित्य संमेलन
by खबरबात
चंदपूर नगरीत तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. ४ मे १९७९ मध्ये चंदपूरातील ज्युबिली शाळेच्या प्रांगणात ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. माजी केंदीय...