1911मध्ये सिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. सुरवातीला ऊस लागवड व संशोधन हा केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र, त्यानंतर कृषी हवामान, पर्जन्य
मान यांचा विचार करून विभागाच्या...
Sunday, November 06, 2011
Wednesday, November 02, 2011

चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 75 टक्के जलसाठा
by खबरबात
चंद्रपूर - यंदा उशिरा आणि अनियमित पडलेल्या पावसामुळे जलसाठ्यांची पातळी दरवर्षीपेक्षा खालावलेली आहे. गत पाच महिन्यांत सरासरीपेक्षा कमी म्हणजेच केवळ 82. 6 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत...
Tuesday, November 01, 2011

फॅन्सीचे आकर्षण; घोंगडीनिर्मात्यांवर उपासमार
by खबरबात
चंद्रपूर - नव्या आकर्षक डिझाईनची वस्तू बाजारात आल्या की जुन्या कितीही चांगल्या असल्यातरी अर्थ उरत नाही. हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून बचाव करणारे लोकरी कपडेही प्रत्येकाला नवे कोरे पाहिजे आहे. बाजारात...