नागपुर -अमरावती राष्ट्रिय महामार्ग क्रमांक सहा वरिल कोंढाळी पासुन 09कि. मी . अंतवरिल जुनापानी गावापसुन पाचशे मिटर अंतरावर बिबट प्रजातीचा वन्यप्राणी अज्ञात वाहनाचे धडकेत ठार झाल्याची माहितक महामार्ग सुरक्षा पोलीसांनी कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकार्यांना पहाटे 05-35वाजताचे दरम्यान दिली.
या बाबद मिळालेल्या माहितीनुसार नागपुर -अमरावती महामार्ग क्र. सहाचे जुनापानी गावानजिकच्या गोविंदराव किनकर व पंजाबराव किनकर यांचे शेताला लागुन असलेल्या महामार्गावर 13एप्रिल चे पहाटे अंदाजे साढे चार चे दरम्यान एक बिबट महामर्गावर मृत अवस्थेत पडला आहे अशी माहिती महामार्ग सुरक्षा पोलिस खुर्सापार पोलीस चौकिचे पोलीस उमेश तिवारी यांनी कोंढाळी चे वन परिक्षेत्र अधिकारी एफ आर आजमी यांना दिली. माहिती कळताच वन अधिकार्यांनी आपले सहकारी राऊंड ऑफिसर एस .बी. मोहोड, आर एन डाखोळे, वन रक्षक मनोज भस्मे, योगेश पाटील, वाय. टी. घासले,ए .एम काठमोडे, प्रियंका आवारी वन मजुर एस .एन .सोहलिया,आर जे क्षिरसागर,के .टी. कुसळकर, यांना घेऊन त्वरित घटनास्थळ गाठले, व स्थानिय नागरिक गुनवंत खवसे व सदाशिव कोडापे या दोन पंचा समक्ष घटना स्थळ पंचनामा केला. यात अज्ञात वाहनाचे धडकेत या बिबट्या तोंडाला जबर मारबसल्याने बिबट्याचे तोंड व जबडा रक्तबंबाळ झाला तर ऊजव्या पायाला जबर दुखापत झालेली असुन शरिराचा अन्य भाग मात्र प्रथम घटनास्थ पंचनाम्यात सुरक्षित अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. या बिबट्या चे वय अंदाजे दिड ते दोन वर्षाचे असल्याचे समजले आहे. घटनास्थळ पंचनाम्या नंतर वन अधिकारी व कर्मचार्यांनी मृत बिबट्याचे शव वन विश्राम गृह चमेली येथे आनुन वरिष्ठ वन अधिकारी उप वन संरक्षक मल्लिकार्जुन व ए.सी. एफ. एस .एन.क्षिरसागर व वन परिक्षेत्र अधिकारी एफ आर आझमी यांचे समक्ष काटोल तालूका पशुधन विकास अधिकारी डाॅ अनिल ठाकरे डाॅ अरूण हांडा व डाॅ चेतन व त्यांचे सहयोगी यांना शव विच्छेदना साठी पाचारन करन्यात आले आहे .
नागपुर अमरावती महामार्गावर कोंढाळी बाजारगार परिसरात मागिल दोन वर्षात तिन वाघ व एक बिबट अज्ञात वाहनांच्या धड़केत ठार झाले आहेत.
सकाळी 09-30वाजे पर्यंत चा घटनासक्रम.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
नागपूर : येथील माजी महापौर आणि माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 22) निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. 1970 साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर, 1971 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघीतले. बारा वर्ष त्यांनी विधानपरिषदेत आमदार म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. नगरसेवक ते आमदार या राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरु आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करुन भरीव कार्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वंसतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांचेसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या मागे गिरीश आणि किरण अशी दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी (ता. 23) बारा वाजता धंतोली येथील निवासस्थानातून निघू...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...